शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

आंदोलनात वकिलाची आत्महत्या; ‘मन की बात’ विरोधात शेतकऱ्यांचा थाळीनाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 07:00 IST

संघर्ष तीव्र

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांवरून सरकार व शेतकरी संघटनांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनात पंजाबच्या वकिलाने आत्महत्या केल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली. हरयाणातील बहादूरगडमध्ये अमरजीत सिंह यांनी विष प्राशन केले. रोहतकमधील सरकारी रूग्णालयात त्यांना मृत घोषीत करण्यात आले.

मन की बात करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी थाळी वाजवली.  तुमची मनकी बात सांगण्याऐवजी आमची मनकी बात ऐका, अशी  टीका किसान संघटनेेचे गौतम  सिंह यांनी केली. आंदोलनात  सहभागी झालेल्या वकिलाने आत्महत्या केल्याने रोष अजूनच वाढला. अमरजीत सिंह  जलालाबादचे रहिवासी आहेत. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी बलिदान देत असल्याचे त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत लिहिले होते.

राकेश टिकैत यांच्याभाेवती कडे 

ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीने देशव्यापी संघर्षाची हाक दिली आहे. शेतकऱ्यांना मंगळवारी (२९ डिसेंबर) निदर्शने करण्याचे केले आहे. शेतकरी संघटनांचे प्रमुख राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमक्या येत असल्यानेही शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. आंदोलनस्थळी त्यांच्याभोवती शेतकरी कडे करून उभे राहतात. पोलिसांनी धमकी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूNarendra Modiनरेंद्र मोदी