शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सरत्या वर्षातील अखेरची 'मन की बात', 'पुणे गर्ल'चा उल्लेख मोदींच्या भाषणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 15:20 IST

यंदाच्या वर्षातच भारताला संयुक्त राष्ट्राकडून पर्यावरणाबाबत सर्वोच्च पुरस्कार मिळाला.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमन की बात कार्यक्रमात बोलताना देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यंदाच्या वर्षातील अखेरची 'मन की बात' करताना मोदींनी गतवर्षीच्या आठवणींना उजाळा दिला. यंदाच्या वर्षातील मोदींची ही 51 वी मन की बात होती. त्यामध्ये 2018 हे वर्ष भारतीयांसाठी अभिमानाचे ठरल्याचं मोदींनी म्हटलं. 

वर्ष 2018 मध्ये जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ‘आयुष्मान भारत’ची सुरुवात झाली. देशाच्या प्रत्येक गावापर्यंत वीज पोहोचली. विशेष म्हणजे जगाला आपली ताकद दिसून आली. भारत विक्रमी गतीने देशातील नागरिकांना गरिबीपासून मुक्त करत आहे, असे मोदी म्हणाले. जगातील अनेक संस्थांनी भारताचे सामर्थ्य मान्य केल्याचंही मोदी म्हणाले.

यंदाच्या वर्षातच भारताला संयुक्त राष्ट्राकडून पर्यावरणाबाबत सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तसेच, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचीही जगभरात चर्चा झाली. तर, अंडर-19 क्रिकेट विश्व चषक आणि ब्‍लाइंड क्रिकेट विश्व चषकात भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. आशियन खेळांतही भारताने मोठ्या संख्येने पदके जिंकल्याची आठवण मोदींनी सांगितली. विशेष म्हणजे, मोदींनी या कार्यक्रमात पुण्यातील वेदांगी कुलकर्णीचे कौतुक केलं. वेदांगीने सायकलवरून जगाची फेरी पूर्ण केली. ती सर्वात लवकर जगाची फेरी पूर्ण करणारी आशियन बनल्याचे मोदींनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात