शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

सरत्या वर्षातील अखेरची 'मन की बात', 'पुणे गर्ल'चा उल्लेख मोदींच्या भाषणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 15:20 IST

यंदाच्या वर्षातच भारताला संयुक्त राष्ट्राकडून पर्यावरणाबाबत सर्वोच्च पुरस्कार मिळाला.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमन की बात कार्यक्रमात बोलताना देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यंदाच्या वर्षातील अखेरची 'मन की बात' करताना मोदींनी गतवर्षीच्या आठवणींना उजाळा दिला. यंदाच्या वर्षातील मोदींची ही 51 वी मन की बात होती. त्यामध्ये 2018 हे वर्ष भारतीयांसाठी अभिमानाचे ठरल्याचं मोदींनी म्हटलं. 

वर्ष 2018 मध्ये जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ‘आयुष्मान भारत’ची सुरुवात झाली. देशाच्या प्रत्येक गावापर्यंत वीज पोहोचली. विशेष म्हणजे जगाला आपली ताकद दिसून आली. भारत विक्रमी गतीने देशातील नागरिकांना गरिबीपासून मुक्त करत आहे, असे मोदी म्हणाले. जगातील अनेक संस्थांनी भारताचे सामर्थ्य मान्य केल्याचंही मोदी म्हणाले.

यंदाच्या वर्षातच भारताला संयुक्त राष्ट्राकडून पर्यावरणाबाबत सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तसेच, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचीही जगभरात चर्चा झाली. तर, अंडर-19 क्रिकेट विश्व चषक आणि ब्‍लाइंड क्रिकेट विश्व चषकात भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. आशियन खेळांतही भारताने मोठ्या संख्येने पदके जिंकल्याची आठवण मोदींनी सांगितली. विशेष म्हणजे, मोदींनी या कार्यक्रमात पुण्यातील वेदांगी कुलकर्णीचे कौतुक केलं. वेदांगीने सायकलवरून जगाची फेरी पूर्ण केली. ती सर्वात लवकर जगाची फेरी पूर्ण करणारी आशियन बनल्याचे मोदींनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात