शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

200 रुपये उधार घेऊन काढलेल्या लॉटरीच्या तिकिटावर त्यानं जिंकले दीड कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 14:12 IST

एका वेळेचे जेवण मिळावं, यासाठीदेखील तारेवरची कसरत करावी लागणारा एक मजूर रातोरात कोट्यधीश बनला आहे.

चंदिगड - एका वेळेचे जेवण मिळावं, यासाठीदेखील तारेवरची कसरत करावी लागणारा एक मजूर रातोरात कोट्यधीश बनला आहे. पंजाबमधील मनोज कुमार याची ही कहाणी आहे. मनोज कुमारनं शेजाऱ्याकडून 200 रुपये उधारीवर घेत लॉटरीचे एक तिकीट विकत घेतले होते. 200 रुपयांच्या या तिकिटामुळे आपलं नशीब पालटणार आहे, याची कल्पनादेखील मनोज कुमानं केली नव्हती. मनोज कुमार आणि त्याची पत्नी पंजाबमधील संगरुर जिल्ह्यात एका वीटभट्टीत मजुरीचे काम करत होते. येथे काम केल्यानंतर त्यांना दिवसाला 250 रुपये मिळायचे. त्यात या दाम्पत्याला चार मुले होती. संसाराचा गाडा दोघंही कसाबसा चालवत होते.

पण 30 ऑगस्टचा दिवस या दोघांसाठी नवीन सकाळ घेऊन आला. उधारीच्या पैशांतून काढलेल्या लॉटरीच्या तिकिटातून मनोज कुमारनं दीड कोटी रुपये जिंकले. विशेष म्हणजे मनोजनं पहिल्यांदाच लॉटरीचं तिकीट खरेदी केलं आणि त्यातून जे काही त्याला मिळेल ते 'छप्पर फाड के' मिळालं असंच म्हणावं आहे. 

लॉटरीचे तिकीट जिंकल्याची माहिती मिळताच त्याचा आनंद गगनात मावेनास झाला. यातून आपल्या मुलांचं भविष्य घडवण्याचं निर्णय घेतला आहे. हलाखीची परिस्थिती असल्यानं मनोजच्या मोठ्या मुलीच्या शिक्षणात खंड पडला होता. मात्र, मुलीचं शिक्षणाचं अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचं त्यानं निश्चित केले आहे. बम्पर लॉटरीमुळे मनोज कुमारचं आयुष्य पूर्णतः बदललं आहे.   

  

टॅग्स :MONEYपैसाPunjabपंजाब