शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

मणिपूरमध्ये लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 06:46 IST

मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

इम्फाळ : भारतीय लष्करात ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) या पदावर कार्यरत अधिकाऱ्याचे त्याच्या घरातून सशस्त्र लोकांनी अपहरण केले. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. कोनसाम खेडा सिंह असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो चारंगपत ममंग लेकाई या गावचा रहिवासी आहे. 

कोनसाम सुटी घेऊन आपल्या गावी आले होते. काही जण त्यांच्या घरात घुसले. काेनसाम यांना ते बळजबरीने एका वाहनातून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. अधिकाऱ्याच्या अपहरणामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. कोनसाम खेडा सिंह यांच्या कुटुंबीयांकडे खंडणी मागण्याचे व त्यासाठी धमक्या दिल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. खंडणीसाठी त्यांचे अपहरण केले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुरक्षा दलांनी कोनसाम यांच्या शोधासाठी संयुक्त मोहीम राबविली आहे. महामार्गावरील प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळून आल्यापासून आतापर्यंत सुरक्षा दलांचे काही जवान व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)

अशा झाल्या कारवायासप्टेंबर २०२३मध्ये आसाम रेजिमेंटचे माजी जवान सेर्टो थांगथांग कोम यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी चुराचंदपूर जिल्ह्यात एका एसयूव्हीमधून प्रवास करत असलेल्या लष्करी जवानाच्या कुटुंबीयांचे अपहरण करुन चाैघांची हत्या करण्यात आली.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान