शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

खरगे म्हणाले, बेरोजगारी हाच सर्वांत मोठा मुद्दा; मोदींचाही काँग्रेसवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 07:19 IST

‘१२ आयआयटीमध्ये, सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांना नियमित नोकरीची संधी (प्लेसमेंट) मिळत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘लोकसभा निवडणुकीतील सर्वांत मोठा मुद्दा म्हणजे बेरोजगारी हा आहे, युवकांना नोकऱ्या शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे’, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. 

‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये खरगे म्हणाले की, ‘१२ आयआयटीमध्ये, सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांना नियमित नोकरीची संधी (प्लेसमेंट) मिळत नाही. आतापर्यंत २१ आयआयएम फक्त २० टक्के प्लेसमेंट पूर्ण करू शकले. जर भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये ही परिस्थिती असेल, तर देशभरातील तरुणांचे भविष्य कसे उद्ध्वस्त केले आहे, याची कल्पना येऊ शकते, या सरकारच्या काळात तरुण बेरोजगारीचा दर तिपटीने वाढला आहे. त्यामुळे काँग्रेसने जाहीरनाम्यात ‘पहली नोकरी पक्की’ हमी आणली आहे. 

नवादा (बिहार) : “काँग्रेस अध्यक्ष खरगे विचारतात की, राजस्थानशी कलम ३७० हटवण्याचा काय संबंध? पण मी त्यांना सांगू इच्छितो की, राजस्थानमधील अनेक वीरांनी काश्मीरमध्ये रक्त सांडले आहे. असे असताना खरगे विचारतात की, काय संबंध? त्यांची मानसिकता ‘तुकडे तुकडे गँग’ची आहे,” अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी येथील प्रचारसभेत  रविवारी केली. 

आठवडाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा बिहारमध्ये पोहोचले आणि नवादा येथील कुंतीनगरमध्ये एका महत्त्वाच्या निवडणूक सभेला संबोधित करताना म्हणाले की, “काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे छोटे पद नाही. कलम ३७० चा राजस्थानशी काय संबंध आहे असे ते म्हणतात. ही तुकडे तुकडे टोळीची मानसिकता आहे, असे माेदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे