शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Kerala Floods: केरळच्या नवनिर्माणासाठी यूएईचे ७०० कोटी नकोत, केंद्र सरकारचा 'स्वबळा'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 12:06 IST

केरळमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या केरळसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

तिरुअनंतपूरम- केरळमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या केरळसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु यूएईनं केरळला देऊ केलेली 700 कोटींची मदत केंद्र सरकारनं धुडकावली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि केरळ सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बुधवारी केंद्र सरकारनं केरळ पूरग्रस्तांना देण्यात आलेली परदेशी मदत नाकारली आहे. संयुक्त अरब अमिराती(यूएई)नं केरळच्या सहाय्यता निधीसाठी 700 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. केरळ राज्य ही मदत स्वीकारण्यास तयार आहे. परंतु केंद्र सरकारनं ही मदत नाकारली आहे.केंद्र सरकार या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी फक्त घरगुती प्रयत्न करण्याच्या विचारात आहे. काँग्रेसनं केंद्राच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे. तर केरळ सरकारनं 2016च्या राष्ट्रीय आपत्ती निवारणाचा हवाला देत सांगितलं आहे की, एखादा देश स्वेच्छेनं पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तयार असेल आणि त्या राज्याच्या सरकारला ते मान्य असेल. तर केंद्र सरकारही अशी मदत स्वीकारू शकतो. केंद्राबरोबर आमची चर्चा सुरू आहे, असंही केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं आहे.  माजी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलं पत्रकेरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. नियम असे असले पाहिजेत, जेणेकरून लोकांच्या अडचणी सोडवल्या जातील. त्यामुळे कोणी देशाला मदत करू इच्छित असल्यास ती दूर करण्याची जबाबदारी केंद्राची आहे. 

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर