शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

केसीआर यांची मोदींशी तेलंगणाच्या प्रश्नांवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 05:42 IST

कालेश्वरम सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यासह अनेक प्रलंबित प्रश्नांवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बुधवारी चर्चा केली.

नवी दिल्ली : कालेश्वरम सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यासह अनेक प्रलंबित प्रश्नांवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बुधवारी चर्चा केली.तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने विजय मिळविल्यानंतर त्या पक्षाचे प्रमुख केसीआर पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्या घटनेनंतर ते व मोदी यांची ही पहिलीच भेट होती.राज्यातील विजयानंतर केसीआर यांनी भाजपा, काँग्रेस यांच्यावर आणखी तिखट टीका करण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही पक्षांना वगळून देशातील प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता विविध नेत्यांशी चर्चा करण्यासाठी केसीआर सध्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांनी गेल्या दोन दिवसांत भेट घेतली.विनंती मान्यराव यांनी बुधवारी पंतप्रधानांची भेट घेऊन सुमारे एक तास चर्चा केली. प्रलंबित मागण्या लवकर मार्गी लावण्याची केसीआर यांनी केलेली विनंती मोदी यांनी मान्य केली आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाNarendra Modiनरेंद्र मोदी