शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

‘त्या’ निर्णयाचे जनतेने साेसले हाल, हैदराबादच्या विलीनीकरणावरून केसीआर यांची काॅंग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:08 IST

Telangana Assembly Election: राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास विविध सामाजिक याेजनांमध्ये दिले जाणारे अर्थसाहाय्य वाढविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिले.

खानापूर : राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास विविध सामाजिक याेजनांमध्ये दिले जाणारे अर्थसाहाय्य वाढविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिले. जनतेच्या भावनांचा विचार न करता काॅंग्रेसने हैदराबाद संस्थान आंध्र प्रदेशात विलीन केले. त्यामुळे लाेकांना ५८ वर्षे त्रास सहन करावा लागला, असा आराेप केसीआर यांनी केला.खानापूर येथील प्रचारसभेत केसीआर म्हणाले, लाेकांनी काॅंग्रेसच्या काळातील ५० वर्षांमधील आणि बीआरएसच्या १० वर्षांच्या सत्तेतील कल्याणकारी याेजनांची तुलना करावी. 

‘रायथू बंधू’वरून पलटवारकाॅंग्रेसचे नेते ‘रायथू बंधू’ याेजनेवर टीका करत आहेत. जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी आहे असे म्हणतात. ही खराेखर उधळपट्टी आहे का, असा सवाल केसीआर यांनी केला. ही याेजना बंगालच्या उपसागरात बुडवून टाकू असे काॅंग्रेसचे नेते म्हणतात. त्यांचे सरकार आले तर दलालांचेच फावेल, असेही केसीआर म्हणाले.

प्रचार जाेरात अन् कार्यकर्ते उत्साहाततेलंगणामध्ये प्रचार अंतिम टप्प्यात आला असून दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांनी निवडणुकीचा ज्वर वाढविला आहे. एका प्रचारसभेत उत्साही कार्यकत्यांनी बांबुंनी बनविलेल्या टाॅवरवर चढून फाेटाे काढले.

टॅग्स :BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीcongressकाँग्रेसtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३