शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

‘त्या’ निर्णयाचे जनतेने साेसले हाल, हैदराबादच्या विलीनीकरणावरून केसीआर यांची काॅंग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:08 IST

Telangana Assembly Election: राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास विविध सामाजिक याेजनांमध्ये दिले जाणारे अर्थसाहाय्य वाढविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिले.

खानापूर : राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास विविध सामाजिक याेजनांमध्ये दिले जाणारे अर्थसाहाय्य वाढविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिले. जनतेच्या भावनांचा विचार न करता काॅंग्रेसने हैदराबाद संस्थान आंध्र प्रदेशात विलीन केले. त्यामुळे लाेकांना ५८ वर्षे त्रास सहन करावा लागला, असा आराेप केसीआर यांनी केला.खानापूर येथील प्रचारसभेत केसीआर म्हणाले, लाेकांनी काॅंग्रेसच्या काळातील ५० वर्षांमधील आणि बीआरएसच्या १० वर्षांच्या सत्तेतील कल्याणकारी याेजनांची तुलना करावी. 

‘रायथू बंधू’वरून पलटवारकाॅंग्रेसचे नेते ‘रायथू बंधू’ याेजनेवर टीका करत आहेत. जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी आहे असे म्हणतात. ही खराेखर उधळपट्टी आहे का, असा सवाल केसीआर यांनी केला. ही याेजना बंगालच्या उपसागरात बुडवून टाकू असे काॅंग्रेसचे नेते म्हणतात. त्यांचे सरकार आले तर दलालांचेच फावेल, असेही केसीआर म्हणाले.

प्रचार जाेरात अन् कार्यकर्ते उत्साहाततेलंगणामध्ये प्रचार अंतिम टप्प्यात आला असून दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांनी निवडणुकीचा ज्वर वाढविला आहे. एका प्रचारसभेत उत्साही कार्यकत्यांनी बांबुंनी बनविलेल्या टाॅवरवर चढून फाेटाे काढले.

टॅग्स :BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीcongressकाँग्रेसtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३