शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

Kashmir Target Killing: काश्मीर बिहारींकडे सोपवा, सगळ्यांना सुतासारखे सरळ करू, बिहारमधील ज्येष्ठ नेत्याचा अजब दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 18:14 IST

Kashmir Target Killing: काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी आणि बाहेरील हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात भीती आणि दहशतीनं घर करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख Jitan Ram Manjhi यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे.

पाटणा -  काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी आणि बाहेरील हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात भीती आणि दहशतीनं घर करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख जीतनराम मांझी यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे.  मांझी यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावर निशाणा साधताना जर काश्मीर शांत करायचं असेल तर ते बिहारींकडे सोपवा असं विधान केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये १८ मार्चचं ट्विट रिट्विट करताना मांझी यांनी सांगितले की, आम्ही आधीच सांगितलं होतं की, द काश्मीर फाईल्स चित्रपट हा एक दहशतवादी कट आहे. हा चित्रपट दाखवून काश्मीरमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशतावादी कारवायांनी माझं म्हणणं खरं ठरवलं आहे. आता मी केवळ एवढंच सांगेन की, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर काश्मीर बिहारींकचे सोपवा, सर्व काही ठीक होईल.

तत्पूर्वी जीतनराम मांझी यांनी १८ मार्च रोजी ट्विट करत द काश्मीर फाईल्स हा एक व्यापक कट असू शकतो. हा चित्रपट दाखवून दहशतवादी संघटना काश्मिरी ब्राह्मणांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे काश्मिरी ब्राह्मण पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात येऊ नयेत. दरम्यान, या चित्रपटामधील युनिटच्या सदस्यांच्या दहशतवादी कनेक्शनचीही सरकारकडून तपासणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादBiharबिहार