शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Kashmir Target Killing: काश्मीर बिहारींकडे सोपवा, सगळ्यांना सुतासारखे सरळ करू, बिहारमधील ज्येष्ठ नेत्याचा अजब दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 18:14 IST

Kashmir Target Killing: काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी आणि बाहेरील हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात भीती आणि दहशतीनं घर करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख Jitan Ram Manjhi यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे.

पाटणा -  काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी आणि बाहेरील हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात भीती आणि दहशतीनं घर करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख जीतनराम मांझी यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे.  मांझी यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावर निशाणा साधताना जर काश्मीर शांत करायचं असेल तर ते बिहारींकडे सोपवा असं विधान केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये १८ मार्चचं ट्विट रिट्विट करताना मांझी यांनी सांगितले की, आम्ही आधीच सांगितलं होतं की, द काश्मीर फाईल्स चित्रपट हा एक दहशतवादी कट आहे. हा चित्रपट दाखवून काश्मीरमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशतावादी कारवायांनी माझं म्हणणं खरं ठरवलं आहे. आता मी केवळ एवढंच सांगेन की, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर काश्मीर बिहारींकचे सोपवा, सर्व काही ठीक होईल.

तत्पूर्वी जीतनराम मांझी यांनी १८ मार्च रोजी ट्विट करत द काश्मीर फाईल्स हा एक व्यापक कट असू शकतो. हा चित्रपट दाखवून दहशतवादी संघटना काश्मिरी ब्राह्मणांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे काश्मिरी ब्राह्मण पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात येऊ नयेत. दरम्यान, या चित्रपटामधील युनिटच्या सदस्यांच्या दहशतवादी कनेक्शनचीही सरकारकडून तपासणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादBiharबिहार