शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

काँग्रेस नेत्यांना दूरदृष्टी नसल्याने कर्तारपूर पाकिस्तानात गेले : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:43 IST

काँग्रेस नेते, विशेषत: जवाहरलाल नेहरू यांच्याकडे दूरदृष्टी असती, तर कर्तारपूर जे आता पाकिस्तानात आहे, ते भारतात असते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमंतगड येथील सभेत केली.

हनुमंतगड : काँग्रेस नेते, विशेषत: जवाहरलाल नेहरू यांच्याकडे दूरदृष्टी असती, तर कर्तारपूर जे आता पाकिस्तानात आहे, ते भारतात असते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमंतगड येथील सभेत केली. ते म्हणाले की, फाळणीनंतर काँग्रेस नेत्यांना स्वातंत्र्याची इतकी घाई झाली होती की, कर्तारपूरविषयी शीख समाजाच्या भावनांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले.काँग्रेसच्या तेव्हाच्या नेत्यांनी डोके शांत ठेवून आणि समजुतदारपणे निर्णय घेतले असते, तर भारतापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले कर्तारपूर हे गाव पाकिस्तानात गेलेच नसते. गुरू नानक यांचे ते स्थान पाकिस्तानात जाणे, याहून अधिक दुर्दैवी काही असू शकत नाही. हनुमंतगढ हा भाग पंजाबच्या सीमेला लागून असून, त्यात ११ मतदारसंघ आहेत. तिथे शीख समाजाची मोठी वस्ती आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. मोदी यांनी आपल्या भाषणात कर्तारपूरचा विषय जाणीवपूर्वक उपस्थित केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी