शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना 'भारतरत्न', CM नितीश कुमार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 21:50 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Karpoori Thakur Bharat Ratna: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयावर मुख्यमंत्रीनितीश कुमार यांनी मनापासून आनंद व्यक्त केला. त्यांनी केंद्राचा हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कर्पूरी ठाकूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्याच्या घोषणेमुळे दलित, वंचित आणि उपेक्षित घटकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 'केंद्र सरकारने अगदी योग्य निर्णय घेतला आहे. जनता दल युनायटेडची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण झाली आहे,' अशी प्रतिक्रिया दिली.

कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्नने सन्मानित केल्याबद्दल जनता दल युनायटेडचे ​​राष्ट्रीय सचिव राजीव रंजन प्रसाद म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेक वेळा 'जननायक' कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. आज पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने ती मागणी पूर्ण केली, याचा आम्हाला आनंद आहे.

लालूंचा पक्ष काय म्हणाला?जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाला राष्ट्रीय जनता दलाने आरजेडीच्या प्रदीर्घ संघर्षाचे यश म्हटले आहे. आरजेडीचे मुख्य प्रवक्ते शक्ती सिंह यादव आणि चित्तरंजन गगन यांनी स्वतंत्र वक्तव्ये जारी करून म्हटले की, आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली आरजेडी जननायक कर्पूरी ठाकूरजी यांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत होते. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मिळणे हा केवळ बिहारचाच नाही तर कर्पूरी ठाकूर यांना आपला आदर्श मानणाऱ्या देशातील करोडो जनतेचा विजय आहे. 

टॅग्स :BiharबिहारChief Ministerमुख्यमंत्रीNitish Kumarनितीश कुमार