शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

धक्कादायक! 500 रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यानं मित्रानं मित्राच्याच पत्नीबरोबर केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 12:25 IST

कर्नाटकातील एका व्यक्ती फक्त 500 रुपयांच्या कर्जासाठी चक्क स्वतःच्या पत्नीचं मित्राबरोबर लग्न लावून दिलं आहे.

बेळगाव- कर्जाच्या वाढत्या बोज्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या या बातम्या आपण वाचल्याच असतील. परंतु कर्नाटकातील एका व्यक्तीनं मित्र फक्त 500 रुपयांचं कर्ज फेडू शकत नसल्यानं चक्क त्याच्या पत्नीबरोबरच लग्न केलं आहे. या प्रकारानं कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. बेळगावात राहणा-या एका व्यक्तीनं पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर धरणे धरली. त्या व्यक्तीचा आरोप आहे की, मित्रानं त्याच्या पत्नीचं अपहरण करत तिच्याशी लग्न केलं आहे.पीडित व्यक्तीनं पत्नीला परत करण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे. या प्रकरणाच्या मागे कथित स्वरूपात कर्जाची बाब समोर आली आहे. मी 500 रुपयांचं कर्ज न फेडल्यामुळे माझ्या मित्रानं माझ्या पत्नीशी लग्न केल्याचा पीडित व्यक्तीचा आरोप आहे. परंतु हे प्रकरण फारच गुंतागुंतीचं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. शाहपूरमधल्या एका हॉटेलमध्ये हे दोघे मित्र एकत्र काम करत होते. बसवराज याची पत्नी पार्वतीसुद्धा या हॉटेलमध्ये काम करत होती. ती आणि रमेश एकमेकांच्या संपर्कात होते. 2011मध्ये बसवराज आणि पार्वती यांचा विवाह झाला. त्यांना तीन वर्षांची एक मुलगीसुद्धा आहे.बसवराजचा आरोप आहे की, दोन महिन्यांपूर्वी रमेशनं पार्वतीचं अपहरण केलं आणि कर्ज न फेडल्याच्या कारणास्तव तिच्याशी लग्न केलं. बसवराजच्या माहितीनुसार, पार्वती त्याच्या दुस-या बाळाची आई बनणार आहे. तर दुसरीकडे रमेशनं लग्नानंतर पार्वतीला माहेरी पाठवलं. पत्नीला मी रमेशविरोधात तक्रार करण्यास सांगितलं होतं. परंतु तिने ते गांभीर्यानं घेतलं नाही. गेल्या दोन महिन्यांपासून रमेश पार्वतीबरोबर वास्तव्याला आहे आणि ती माझ्याकडे येण्यास नकार देत असल्याचंही बसवराज यानं सांगितलं आहे.

टॅग्स :marriageलग्न