शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 500 रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यानं मित्रानं मित्राच्याच पत्नीबरोबर केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 12:25 IST

कर्नाटकातील एका व्यक्ती फक्त 500 रुपयांच्या कर्जासाठी चक्क स्वतःच्या पत्नीचं मित्राबरोबर लग्न लावून दिलं आहे.

बेळगाव- कर्जाच्या वाढत्या बोज्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या या बातम्या आपण वाचल्याच असतील. परंतु कर्नाटकातील एका व्यक्तीनं मित्र फक्त 500 रुपयांचं कर्ज फेडू शकत नसल्यानं चक्क त्याच्या पत्नीबरोबरच लग्न केलं आहे. या प्रकारानं कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. बेळगावात राहणा-या एका व्यक्तीनं पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर धरणे धरली. त्या व्यक्तीचा आरोप आहे की, मित्रानं त्याच्या पत्नीचं अपहरण करत तिच्याशी लग्न केलं आहे.पीडित व्यक्तीनं पत्नीला परत करण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे. या प्रकरणाच्या मागे कथित स्वरूपात कर्जाची बाब समोर आली आहे. मी 500 रुपयांचं कर्ज न फेडल्यामुळे माझ्या मित्रानं माझ्या पत्नीशी लग्न केल्याचा पीडित व्यक्तीचा आरोप आहे. परंतु हे प्रकरण फारच गुंतागुंतीचं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. शाहपूरमधल्या एका हॉटेलमध्ये हे दोघे मित्र एकत्र काम करत होते. बसवराज याची पत्नी पार्वतीसुद्धा या हॉटेलमध्ये काम करत होती. ती आणि रमेश एकमेकांच्या संपर्कात होते. 2011मध्ये बसवराज आणि पार्वती यांचा विवाह झाला. त्यांना तीन वर्षांची एक मुलगीसुद्धा आहे.बसवराजचा आरोप आहे की, दोन महिन्यांपूर्वी रमेशनं पार्वतीचं अपहरण केलं आणि कर्ज न फेडल्याच्या कारणास्तव तिच्याशी लग्न केलं. बसवराजच्या माहितीनुसार, पार्वती त्याच्या दुस-या बाळाची आई बनणार आहे. तर दुसरीकडे रमेशनं लग्नानंतर पार्वतीला माहेरी पाठवलं. पत्नीला मी रमेशविरोधात तक्रार करण्यास सांगितलं होतं. परंतु तिने ते गांभीर्यानं घेतलं नाही. गेल्या दोन महिन्यांपासून रमेश पार्वतीबरोबर वास्तव्याला आहे आणि ती माझ्याकडे येण्यास नकार देत असल्याचंही बसवराज यानं सांगितलं आहे.

टॅग्स :marriageलग्न