शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Kargil Vijay Diwas : शहिदांना मोदींचा सलाम, अटलबिहारी वाजपेयींचाही केला सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 10:55 IST

Kargil Vijay Diwas : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल युद्धातील जवानांना आदरांजली वाहिली. 1999 सालच्या युद्धातील शहिदांच्या बलिदानाला देश सदैव स्मरणात ठेवेल. तर ऑपरेशन विजयमधून भारतीय सैन्याने आपली वीरता दाखवून दिल्याचे मोदींनी म्हटले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल युद्धात वीरमरण पत्कारणाऱ्या जवानांना आदरांजली वाहिली. कारगिल युद्धातील शहिदांच्या बलिदानाला देश सदैव स्मरणात ठेवेल. या 'ऑपरेशन विजय'मधून भारतीय सैन्याने आपली वीरता दाखवून दिली आहे. कूटनितीने भारतभूमीकडे नजर उठवणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ हेच भारतीय सैन्याने जगाले दाखवून दिल्याचे ट्विट मोदींनी केले. तसेच अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.

मोदींनी ट्विट करुन कारगिल युद्धातील 527 जवांनाच्या बलिदान आणि शौर्याला सलाम केला आहे. तसेच जवानांच्या धाडसी कार्याचे कौतूक करताना भारत हा शांतीप्रिय देश असून जर कोणी आम्हाला अशांत करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ, असेही मोदींनी आपल्या ट्विटमधून सूचवले आहे. तसेच संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनीही दिल्लीतील कारगिल युद्धातील जवानांना श्रद्धांजली वाहिली. सितारमण यांच्यासह लष्करप्रमुख बिपीन रावत, भारतीय नेव्ही दलाचे प्रमुख सुनिल लांबा आणि वायूदलाचे प्रमुख मार्शल बिरेंदर सिंग धनोआ यांनीही शहिदांना मानवंदना दिली. भारतीय जवानांच्या शौर्याची आणि विजयाची गाथा सांगणारा आजचा दिवस आहे.

देशभरात 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला होता. आजच्याचदिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानला काश्मीरमधून पळता भुई थोडी करुन सोडले होते. तर काश्मीरमध्ये तिरंगा फडवला होता. कारगिलच्या युद्धात 527 जवानांना वीरमरण आले, तर 1300 पेक्षा अधिक जवान जखमी झाले होते. मात्र, भारतीय सैन्याने मरते दम तक लढेंगे हे आपल्या बलिदानातून दाखवून दिले. या वीर जवानांना स्मरण करत देशातून कारगिल शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सरकारमधील मंत्री, राजकीय नेते आणि सर्वसामान्य नागरिकांकडूनही शहिदांना मानवंदना अर्पण केली जात आहे. 

राजनाथसिंह यांच्याकडून शहिदांना मानवंदना

 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनNarendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयी