शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

कानपूरमध्ये तरुण पत्रकाराची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 22:11 IST

उत्तर प्रदेश- कानपूर जिल्ह्यातील बिल्होरमध्ये आज एका तरुण पत्रकाराची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घालून हत्या केली आहे.

उत्तर प्रदेश- कानपूर जिल्ह्यातील बिल्होरमध्ये आज एका तरुण पत्रकाराची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घालून हत्या केली आहे. त्या तरुण पत्रकाराचं नवीन गुप्ता(35) असं नाव आहे. संध्याकाळच्या सुमारास सार्वजनिक शौचालयातून बाहेर येत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.रुग्णालयात नेण्यापूर्वीच नवीनचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जयप्रकाश यांनी दिली आहे. पत्रकारावरील गोळीबाराचा प्रकार समजताच घटनास्थळी जिल्ह्यातील अधिकारी दाखल झाले. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांचं पथकही दाखल झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. पोलीस महासंचालक सुलखान सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.हत्या करण्यात आलेला पत्रकार एका हिंदी दैनिकात कार्यरत होता. नवीनवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गोळी लागल्यानंतर नवीन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

टॅग्स :Journalistपत्रकारDeathमृत्यू