शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Kanpur Violence: दंगलखोरांमध्ये घबराट; कानपूर हिंसाचाराचा तपास 'या' एनकाउंटर स्पेशलिस्टच्या हातात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 13:57 IST

Kanpur violence: कानपूरमधील हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटनेनंतर 500 लोकांवर गुन्हे दाखल तर 24 जणांना अटक.

Kanpur violence: कानपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सीएम योगी यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट IPS अजय पाल शर्मा यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिली आहे. कानपूरला पोहोचल्यानंतर अजय पाल शर्मा यांनी प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू केला असून, दंगलखोरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शर्मा डायल 112 एसपी म्हणून तैनात अजय पाल शर्मा हे सध्या डायल 112 एसपी म्हणून तैनात आहेत. त्यांनी यापूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस, नोएडा, शामली, रामपूर या जिल्ह्यांचे नेतृत्व केले आहे. कानपूरला पोहोचताच त्यांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांची भेट घेऊन घडामोडींवर चर्चा केली. आयपीएस अजय पाल शर्मा या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अजय पाल शर्मा यांनी यापूर्वी लखीमपूर खेरी प्रकरणातही योग्य कारवाई केली आहे. 

500 जणांवर गुन्हे दाखलकानपूरमधील हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटनेच्या एका दिवसानंतर, उत्तर प्रदेशपोलिसांनी शनिवारी 500 लोकांवर गुन्हे दाखल केले. हिंसाचाराच्या घटनांमध्ये 40 जण जखमी झाले आहेत. हिंसाचारग्रस्त भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून सध्या शांततेचे वातावरण आहे.

24 जणांना अटककानपूरचे पोलीस आयुक्त विजय सिंह मीना यांनी पत्रकारांना सांगितले की, या घटनेशी संबंधित 24 जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारच्या हिंसाचारप्रकरणी शनिवारी पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली. मीना म्हणाले, 'आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि घटनांच्या इतर व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या मदतीने हिंसाचारात सहभागी असलेल्या एकूण 36 लोकांना ओळखले आहे. आतापर्यंत एकूण 24 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 18 जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशkanpur-urban-pcकानपूर शहरीPoliceपोलिस