शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

Kanpur Violence: दंगलखोरांमध्ये घबराट; कानपूर हिंसाचाराचा तपास 'या' एनकाउंटर स्पेशलिस्टच्या हातात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 13:57 IST

Kanpur violence: कानपूरमधील हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटनेनंतर 500 लोकांवर गुन्हे दाखल तर 24 जणांना अटक.

Kanpur violence: कानपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सीएम योगी यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट IPS अजय पाल शर्मा यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिली आहे. कानपूरला पोहोचल्यानंतर अजय पाल शर्मा यांनी प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू केला असून, दंगलखोरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शर्मा डायल 112 एसपी म्हणून तैनात अजय पाल शर्मा हे सध्या डायल 112 एसपी म्हणून तैनात आहेत. त्यांनी यापूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस, नोएडा, शामली, रामपूर या जिल्ह्यांचे नेतृत्व केले आहे. कानपूरला पोहोचताच त्यांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांची भेट घेऊन घडामोडींवर चर्चा केली. आयपीएस अजय पाल शर्मा या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अजय पाल शर्मा यांनी यापूर्वी लखीमपूर खेरी प्रकरणातही योग्य कारवाई केली आहे. 

500 जणांवर गुन्हे दाखलकानपूरमधील हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटनेच्या एका दिवसानंतर, उत्तर प्रदेशपोलिसांनी शनिवारी 500 लोकांवर गुन्हे दाखल केले. हिंसाचाराच्या घटनांमध्ये 40 जण जखमी झाले आहेत. हिंसाचारग्रस्त भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून सध्या शांततेचे वातावरण आहे.

24 जणांना अटककानपूरचे पोलीस आयुक्त विजय सिंह मीना यांनी पत्रकारांना सांगितले की, या घटनेशी संबंधित 24 जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारच्या हिंसाचारप्रकरणी शनिवारी पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली. मीना म्हणाले, 'आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि घटनांच्या इतर व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या मदतीने हिंसाचारात सहभागी असलेल्या एकूण 36 लोकांना ओळखले आहे. आतापर्यंत एकूण 24 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 18 जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशkanpur-urban-pcकानपूर शहरीPoliceपोलिस