शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"तू जा, मी मुलांची काळजी घेईन"; नवऱ्यानेच लावलं बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न, गावकरी साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:54 IST

एका महिलेने आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये एका महिलेने आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लग्न महिलेच्या पतीनेच लावून दिलं आणि त्याने स्वतः आपल्या पत्नीला बॉयफ्रेंडच्या स्वाधीन केलं आहे.

धनघाटा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात ही घटना घडली आहे, जिथे पतीने आपल्या पत्नीचं लग्न बॉयफ्रेंडशी लावून दिलं. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं २०१७ मध्ये लग्न झालं होतं. महिलेला आणि तिच्या पतीला दोन मुलंही होती. मात्र महिला गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली. हे नातं हळूहळू गावात चर्चेचा विषय बनलं. जेव्हा महिलेच्या पतीला हे कळलं तेव्हा त्याने आधी आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला.

पत्नी ऐकायलाच तयार नव्हती. तेव्हा त्याने गावकऱ्यांसमोर सांगितलं की, माझी पत्नी ठरवेल की तिला माझ्यासोबत राहायचं आहे की तिच्या बॉयफ्रेंडसोबत? जेव्हा महिलेने तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा गावकऱ्यांना धक्का बसला. त्यावर नवरा म्हणाला "तू जा, मी मुलांची काळजी घेईन." त्याने पत्नीचं लग्न लावून दिलं आणि गावकरी या लग्नाचे साक्षीदार होते. 

बबलू अनेकदा उदरनिर्वाहासाठी घराबाहेर राहत असे. याच दरम्यान, राधिकाचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि हे बराच काळ चालू राहिलं. जेव्हा कुटुंबाला हे कळलं तेव्हा त्यांनी बबलूला सांगितलं. जेव्हा तो घरी परतला त्याने आपल्या पत्नीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि तिला तिच्या बॉयफ्रेंडच्या स्वाधीन केलं. त्याने त्याच्या दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न