शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

"तू जा, मी मुलांची काळजी घेईन"; नवऱ्यानेच लावलं बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न, गावकरी साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:54 IST

एका महिलेने आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये एका महिलेने आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याची घटना समोर आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लग्न महिलेच्या पतीनेच लावून दिलं आणि त्याने स्वतः आपल्या पत्नीला बॉयफ्रेंडच्या स्वाधीन केलं आहे.

धनघाटा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात ही घटना घडली आहे, जिथे पतीने आपल्या पत्नीचं लग्न बॉयफ्रेंडशी लावून दिलं. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं २०१७ मध्ये लग्न झालं होतं. महिलेला आणि तिच्या पतीला दोन मुलंही होती. मात्र महिला गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली. हे नातं हळूहळू गावात चर्चेचा विषय बनलं. जेव्हा महिलेच्या पतीला हे कळलं तेव्हा त्याने आधी आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला.

पत्नी ऐकायलाच तयार नव्हती. तेव्हा त्याने गावकऱ्यांसमोर सांगितलं की, माझी पत्नी ठरवेल की तिला माझ्यासोबत राहायचं आहे की तिच्या बॉयफ्रेंडसोबत? जेव्हा महिलेने तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा गावकऱ्यांना धक्का बसला. त्यावर नवरा म्हणाला "तू जा, मी मुलांची काळजी घेईन." त्याने पत्नीचं लग्न लावून दिलं आणि गावकरी या लग्नाचे साक्षीदार होते. 

बबलू अनेकदा उदरनिर्वाहासाठी घराबाहेर राहत असे. याच दरम्यान, राधिकाचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि हे बराच काळ चालू राहिलं. जेव्हा कुटुंबाला हे कळलं तेव्हा त्यांनी बबलूला सांगितलं. जेव्हा तो घरी परतला त्याने आपल्या पत्नीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि तिला तिच्या बॉयफ्रेंडच्या स्वाधीन केलं. त्याने त्याच्या दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न