शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

Assembly Elections 2022: '4 राज्यात भाजपची सत्ता येणार, यूपीमध्ये 300+ जागा जिंकणार';जेपी नड्डांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:08 IST

Assembly Elections 2022: सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत, यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशावर लागल्या आहेत.

नवी दिल्ली: सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशावर लागल्या आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) यांनी दावा केला आहे की, भाजप पाचपैकी चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल. त्यांच्या मते, सध्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तेथे सत्ताविरोधी घटक नाही.

न्यूज18इंडियाला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डा म्हणतात की, चार राज्यांमध्ये लाट आमच्या बाजूने आहे. उत्तर प्रदेशात तर भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल. गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान पार पडले असून, यूपीमध्ये चार फेऱ्यांचे मतदान झाले आहे. तर मणिपूरमध्ये दोन्ही टप्प्यात निवडणूक होणे बाकी आहे. निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.

आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात

नड्डा पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालप्रमाणे उत्तर प्रदेशात निकाल येणार नाहीत. भाजपने बंगालमध्ये पक्ष मजबूत केला, पण उत्तर प्रदेशात आधीच पक्ष मजबूत आहे. बंगालमध्ये पक्ष 3 वरुन 77 जागांवर पोहोचल्या, हीदेखील मोठे यश आहे. मुस्लिमांना भाजपची भीती का वाटते, असे विचारले असता नड्डा म्हणाले, आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात आहोत. सर्वांचा विकास हेच आमचे ध्येय आहे. जन धन, सौभाग्य आणि उज्ज्वला सर्वांसाठी समान आहेत.

अखिलेशवर निशाणा जेपी नड्डा यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अखिलेश तुष्टीकरणाचे राजकारण करतात. अखिलेश यादव यांची राजकीय समज मर्यादित आहे. त्यांचा दहशतवाद्यांना वाचवण्याचा इतिहास आहे. अखिलेश यांनी बॉम्बस्फोटांचे आरोपी मोकळे केले. सायकलवर मतदान म्हणजे दहशतवाद्यांच्या समर्थकाला मत. समाजवादी पक्षाने नेहमीच संधीसाधू युती केली. 

अखिलेशच्या राजवटीत दंगली झाल्यानड्डा म्हणाले की, योगी आदित्यनाथ जे काही बोलले ते खरे आहे. अखिलेश सरकारच्या काळात 200 दंगली झाल्या. सबका साथ सबका विकास या मंत्रावर आमचा विश्वास आहे. भाजपला मुस्लिमांचाही पाठिंबा मिळेल. व्होट बँकेचे राजकारण हे विरोधकांचे काम आहे, असे ते म्हणाले. तसेच, नड्डा यांनी प्रियांका गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, चांदीचा चमचा घेऊन जन्मलेले लोक गंभीर नसतात, असा टोलाही लगावला.  

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२