शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

स्वच्छ भारत समर इंटर्नशिप कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, मोदी यांचे तरुणांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 2:29 AM

‘स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’मध्ये तरुणांनी सहभागी व्हावे, असा सल्ला देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले की

नवी दिल्ली : ‘स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’मध्ये तरुणांनी सहभागी व्हावे, असा सल्ला देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले की, तीन मंत्रालयांनी तरुणांसाठी ही इंटर्नशिप सुरु केली आहे. यात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार दिला जाईल.आकाशवाणीवरील ‘मन की बात’या कार्यक्रमात पंतप्रधानांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील खेळाडूंच्या शानदार कामगिरीचा उल्लेख केला आणि त्यांचे अभिनंदन केले. कुस्ती, बॅडमिंटन, टेबल-टेनिसमधील खेळाडूंचा त्यांनी विशेष उल्लेख केला. महिला खेळाडूंचेही त्यांनी कौतुक केले.पोखरणने भारताचीआण्विक शक्ती सिद्ध केलीपोखरणमध्ये २० वर्षांपूर्वी घेतलेल्या आण्विक चाचणीने जगात भारताची आण्विक शक्ती सिद्ध केली, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ११ मे १९९८ रोजी बुद्ध पौर्णिमेला ही चाचणी घेतली होती. भारत हा महान वैज्ञानिकांचा देश आहे, हा संदेश यातून गेला. त्या दिवशी अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’हा मंत्र दिला, असे ते म्हणाले.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी