शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

हिंसाचारग्रस्तांना आश्रय दिल्यास कारवाई, जेएनयू प्रशासनाने विद्यार्थी संघाला बजावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 05:51 IST

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय देऊ नका, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाला बजावले आहे.

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय देऊ नका, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाला बजावले आहे. हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय दिल्याचे आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जेएनयूचे कुलसचिव प्रमोद कुमार यांनी दिला आहे. कुलसचिवांनी विद्यार्थ्यांना नोटीस पाठवली आहे. विद्यापीठ परिसरात कोणालाही आश्रय देण्याचा कायदेशीर अधिकार जेएनयू विद्यार्थी संघाला नसल्याचे कुलसचिवांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे.जेएनयूसारख्या शैक्षणिक संस्थेचे संशोधन आणि अभ्यासाच्या क्षेत्रातील महत्त्व कायम राखले जावे आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नियमांचा भंग करू नये, अशी अपेक्षा कुलसचिवांनी व्यक्त केली आहे. जेएनयू विद्यार्थी संघाने हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय दिल्याची तक्रार स्थानिकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती.>हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठ परिसरामध्ये आश्रय देणे अशक्य आहे. विद्यार्थी संघाने अशाप्रकारे निर्णय घेऊ नये. त्याऐवजी जीवनावश्यक वस्तू देऊन मानवतावादी दृष्टीकोनातून पीडितांना मदत करावी.- एम. जगदीश कुमार, कुलगुरू

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयूjnu attackजेएनयू