शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

Jharkhand Political crisis: झारखंडची वाटचाल राजकीय अस्थिरतेकडे, राज्यपाल रमेश बैस राजधानीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 08:25 IST

Jharkhand Political crisis: झारखंडचे राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी दिल्लीत  दाखल झाल्याने मुख्यमंत्री हेमंत  सोरेन यांच्या भविष्याबाबत उलटी गिणती सुरू झाली आहे.

- शरद गुप्ता नवी दिल्ली : झारखंडचे राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी दिल्लीत  दाखल झाल्याने मुख्यमंत्री हेमंत  सोरेन यांच्या भविष्याबाबत उलटी गिणती सुरू झाली आहे. हेमंत  सोरेन यांच्या विरुद्धच्या लाभाच्या पदाच्या आरोपाबाबत निवडणूक आयोगाने आपला अहवाल राज्यपालांना सोपविल्याला आठ दिवस उलटून गेले आहेत. त्यानंतरही राज्यपालांनी आपला निर्णय दिलेला नाही. गुरुवारी त्यांनी सांगितले  होते की, ते अद्यापही कायदेशीर मत घेत आहेत.सूत्रांनी सांगितले की, सोरेन यांना काँग्रेस आमदारांच्या निष्ठेवर  विश्वास नाही. पक्षाच्या १८ पैकी ३ आमदारांना पश्चिम बंगालमध्ये मोठ्या रकमेसह पकडले होते. तेथील न्यायालयाने सुनावणी होईपर्यंत प. बंगाल सोडू नये, असे सांगितले आहे. राज्य काँग्रेसने त्यांचे पक्षाचे सदस्यत्वही निलंबित केले आहे. त्यामुळे ते सोरेन यांच्या बाजूने मत देऊ शकणार नाहीत. झामुमोच्या सूत्रांनी सांगितले की, अन्य १५ आमदारांच्या निष्ठेबाबतही संशय आहे. आपल्या पक्षाचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती हेमंत सोरेन यांना मिळाली आहे. 

राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यतास्थिती पाहता ५ सप्टेंबरला होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी जर राज्यपालांनी सोरेन यांना अपात्र घोषित केले, तर यूपीएच्या विधिमंडळ पक्षात पळापळ होईल. भाजपकडे बहुमत नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. बाबुलाल मरांडी ठरू शकतात अपात्र हेमंत सोरेन हेही झारखंड विकास पार्टीचे माजी अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांना अपात्र घोषित करू शकतात. २४ फेब्रुवारीला ते भाजपमध्ये दाखल होऊन विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले गेले. त्यांच्या तीन आमदारांनी त्यांच्याविरुद्ध विधानसभांकडे पक्षबदलविरोधी कायद्यानुसार अपात्र घोषित करण्यासाठी पत्र दिले आहे. याची सुनावणी झाली आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडPoliticsराजकारण