शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 16:25 IST

Jharkhand Assembly Election 2024: महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘’बटेंगे तो कटेंगे’’ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘’एक है तो सेफ है’’ या घोषणा खूप गाजल्या. दरम्यान, या घोषणांवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी भाजपा आणि साधूसंतांवर टीका केली आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘’बटेंगे तो कटेंगे’’ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘’एक है तो सेफ है’’ या घोषणा खूप गाजल्या. या घोषणांना साधूसंतांनीही समर्थन दिलं होतं. दरम्यान, या घोषणांवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी भाजपा आणि साधूसंतांवर टीका केली आहे.

या लोकांचं गरिबीशी काहीही देणंघेणं नाही. भाजपाचे लोक दररोज असं चुकीचं बोलत असतात. तसेच साधू संतांनी या घोषणांना पाठिंबा देणं चुकीचं आहे, असे लालूप्रसाद यादव म्हणाले. दरम्यान, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत आणि बिहारमधील चार जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळेल, असा विश्वासही लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केला.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार सोमवारी थांबला. दुसऱ्या टप्प्यात एकूण ३८ जागांवर मतदान होणार आहे. या ३८ जागांपैकी २३ जागा इंडिया आघाडीच्या ताब्यात आहेत. तर १५ जागा एनडीएच्या ताब्यात आहेत. दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेले अनेक मतदारसंघ हे झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे एनडीएसमोर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आहे.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवjharkhand assembly election 2024झारखंड विधानसभा निवडणूक २०२४Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी