शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

१२वीत ७५ टक्के गुण, तरच देता येईल जेईई, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आव्हान देणारी याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 05:45 IST

ही स्थिती पूर्वीही होती, मग आम्ही हस्तक्षेप का करावा?, असा सवाल खंडपीठाने यावेळी केला.  

नवी दिल्ली : भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) प्रवेशासाठी आवश्यक जेईई परीक्षेसाठी बारावीच्या परीक्षेत (उच्च माध्यमिक) ७५ टक्के गुण असणे आवश्यक असल्याच्या निकषाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळून लावली. ‘ही स्थिती पूर्वीही होती व या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आपली इच्छा नाही’, असे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी म्हटले. या शिक्षणाशी संबंधित बाबी आहेत, हा मुद्दा तज्ज्ञांवर सोडला पाहिजे. ही स्थिती पूर्वीही होती, मग आम्ही हस्तक्षेप का करावा?, असा सवाल खंडपीठाने यावेळी केला.  

चंदन कुमार आणि इतरांनी या प्रवेशासाठी बारावीच्या बोर्ड परीक्षेत ७५% गुणांच्या पात्रता निकषांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की कोविडच्या काळात सूट दिली होती.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयStudentविद्यार्थी