शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

'कमल का फूल हमारी भूल थी'; मानवेंद्र सिंह यांचा भाजपाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 20:22 IST

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसला आहे. अटलबिहारी वायपेयी सरकारमध्ये केंद्रीयमंत्री राहिलेले आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र आमदार मानवेंद्र सिंह यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे.

जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसला आहे. अटलबिहारी वायपेयी सरकारमध्ये केंद्रीयमंत्री राहिलेले आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र आमदार मानवेंद्र सिंह यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. मानवेंद्र सिंह यांनी बाडमेरमध्ये झालेल्या स्वाभिमान रॅलीत भाजपाविरोधात बंड पुकारला. 'कमल का फूल हमारी भूल थी' असा टोला भाजपाला लगावत त्यांनी भाजपामधून बाहेर पडण्याचा आपला निर्णय जाहीर केला. 

2014 मधील लोकसभा निवडणुकीत बाडमेर चर्चेचा विषय ठरला होता. तसेच, 2018 मध्ये सुद्धा सर्वांचे लक्ष बाडमेरकडे असणार आहे, असे यावेळी मानवेंद्र सिंह रॅलीत म्हणाले. बाडमेरमध्ये याआधी गौरव आणि संकल्प रॅली झाली आहे. मात्र आज स्वाभिमान रॅली आहे. या रॅलीच्या माध्यमातून स्वाभिमानासाठी लोक एकत्र आले आहेत. या लढाईत 36 समाजातील लोक आमच्यासोबत आहेत, असा दावा मानवेंद्र सिंह यांनी केला. 

जसवंत सिंह यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाडमेर मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आले होते. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जसवंत सिंह यांचा पत्ता कट केल्याची चर्चा त्यावेळी राजस्थानच्या राजकारणात होती. तसेच, यामुळे जसवंत सिंह कुटुंबीय व वसुंधरा यांच्यात कटुता निर्माण झाली होती.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा