शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जन्मोत्सव आत्मचिंतनाचा दिवस : श्रीकाशी जगद्गुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 11:32 IST

‘अष्टावरण विज्ञान’ पुस्तकाचे प्रकाशन

वाराणसी : जन्मदिन हा केवळ आनंदोत्सव नाही. यानिमित्ताने जीवनाचा आढावा घेऊन आत्मचिंतन केले पाहिजे. जन्माला आल्यापासून आजपर्यंत काय केले व पुढे काय करायचे, हा विचार करण्यासाठी वाढदिवसाचे आयोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

वाराणसी येथील जंगमवाडी मठात ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ७८ वा जन्मोत्सवानिमित्त ‘अष्टावरण विज्ञान’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील, प्रा. भीमाशंकर मोतीपवळे, प्रा. डॉ. कमलेश झा, सुभाष म्हमाणे उपस्थित होते.

डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी लिखित ‘अष्टावरण विज्ञान’ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन बीएचयूचे प्रा. डॉ. कमलेश झा आणि बसवराज पाटील यांच्या हस्ते झाले. सोलापूरचे कवी लिं. कुमार कोठावळे यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. हैदराबादचे वेदमूर्ती विश्वनाथ शास्त्री आणि मठातील वेदमूर्ती मल्लिकार्जुन शास्त्री यांनी वैदिक यज्ञाचे पौरोहित्य केले. पीठाचे व्यवस्थापक आर. के. स्वामी यांनी प्रास्ताविक, तर प्रा. रेवणसिद्ध शाबादे यांनी सूत्रसंचालन केले. नलिनी चिरमे, शिवानंद हिरेमठ, भक्त आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश