शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

लोक आपल्या इच्छेनं धर्मांतर करतायत, तलवारीच्या जोरावर नाही : गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 09:45 IST

लोकांनी फुटीरतावादी राजकारणाला बळी पडू नये, आझाद यांचं वक्तव्य.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress Leader) गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) हे शनिवारी जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मधील उधमपूर येथे नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकांना फुटीरतावादी राजकारणाला बळी पडू नये, असा सल्ला दिला. "सरपंच, जिल्हा, ब्लॉक विकास परिषदा, संसद सदस्य किंवा विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी लोकांमद्ये कधीपर्यंत फूट पाडत राहणार," असंही ते म्हणाले. 

"तुम्ही चांगलं काम, मानव सेवा आणि राजकारणाच्या जोरावर जे काही पाहिजे मिळवू शकतो. लोकांमध्ये फूट पाडून, द्वेष पसरवून आपल्या देशाचं, धर्माचं आणि समाजाचंच नुकसान होणार आहे," असं गुलाम नबी आझाद म्हणाले. यावेळी त्यांनी धर्मांतराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. "लोक स्वेच्छेने धर्मांतर करत आहेत. कोणीही तलवारीच्या धाकाने करत नाही," असंही ते म्हणाले. ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आणि शांतता, बंधुत्व आणि करोनाच्या महासाथीचा खात्म्यासाठी प्रार्थना करण्यास आपण या कार्यक्रमात सहभागी झाल्याचेही ते म्हणाले. 

"मी कायमच दरबार मूवचं समर्थन करत होतो. महाराजांनी आपल्याला तीन गोष्टी दिल्या आणि त्या जम्मू काश्मीरच्या जनतेच्या हिताच्या होत्या. त्यापैकी एक दरबार मूव होती. महाराजा (हरी सिंह) यांनी जे या प्रदेशातील नसलेल्या लोकांपासून भूमी आणि नोकऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित केली होती," असंही ते म्हणाले.

महाराजांचं शासन चांगलं होतंयावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावरही भाष्य केलं. "आज इतक्या वर्षांनी आपण पाहतोय की महाराजा ज्यांना हुकुमशाह असं म्हटलं जायचं ते वर्तमान सरकारच्या तुलनेत चांगले होते. महाराजा जनतेच्या कल्याणासाठी काम करत होते. परंतु वर्तमान सरकारनं आमच्याकडून तिन्ही गोष्टी हिरावून घेतल्या," असंही आझाद म्हणाले.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादJammu Kashmirजम्मू-काश्मीर