शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पाटण्याच्या तुलतेन काश्मीर सुरक्षितच; राज्यपालांकडून अजब तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 17:50 IST

पाटण्यातील कायदा सुव्यवस्थेवर जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी ठेवलं बोट

लखनऊ: जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अतिशय सामान्य आहे. या भागात गेल्या काही दिवसांमध्ये कोणतंही हत्याकांड घडलेलं नाही, असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. काश्मीरमध्ये सारं काही आलबेल असल्याचं सांगताना त्यांनी तिथल्या परिस्थितीशी तुलना पाटण्याशी केली. पाटण्यात जितके खून दिवसभरात होतात, तितके मृत्यू काश्मीरमध्ये एका आठवड्यात होतात, असा अजब दावा मलिक यांनी केला. या दाव्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाला सत्यपाल मलिक उपस्थित होते. त्यावेळी जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अतिशय सर्वसामान्य असल्याचं मलिक यांनी सांगितलं. 'जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती देशातील इतर राज्यांसारखीच आहे. तिथं कोणतंही हत्याकांड झालेलं नाही. जितक्या हत्या पाटण्यात दिवसभरात होतात, तितके मृत्यू काश्मीरमध्ये आठवड्यात होतात. काश्मीरमध्ये आता दगडफेकीच्या घटना घडत नाहीत. दहशतवादी संघटनांमधील भरतीदेखील थांबली आहे,' असं मलिक म्हणाले.जम्मू-काश्मीरमधील स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगताना सत्यपाल मलिक यांनी पाटण्यातील गुन्हेगारीचा संदर्भ दिला. सत्यपाल मलिक यांची नियुक्ती मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाटण्यात संयुक्त जनता दलासह भाजपा सत्तेत आहे. मलिक यांनी पाटण्यातील गुन्हेगारी जास्त असल्याचा दावा अप्रत्यक्षपणे त्यांच्या विधानातून केला आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये सत्तेत असलेला भाजप आणि जेडीयू यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBiharबिहारBJPभाजपा