शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अखेर काश्मिरी पंडितांना पुनर्वसनाची चाहूल; मोदी सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 20:29 IST

जम्मू-काश्मीरमध्ये नवा कायदा लागू; मोदी सरकारच्या निर्णयानं पाकिस्तानला झटका

श्रीनगर: केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये नवा डोमेसाईल (अधिवास) कायदा लागू करण्यात आला आहे. याबद्दलची सूचना मोदी सरकारनं आज जाहीर केली. जम्मू-काश्मीर पुनर्रचना आदेश २०२० मध्ये कलम ३ ए जोडलं आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या नागरिकत्वाची व्याख्याच बदलली आहे. पाकिस्ताननं याचा विरोध केला आहे. पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सनं मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल निषेध नोंदवला आहे.नव्या डोमिसाईल नियमानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये किमान १५ वर्षे राहिलेल्या आणि याच ठिकाणच्या संस्थेत दहावी किंवा बारावीची परीक्षा दिलेल्या व्यक्तींना जम्मू-काश्मीरचं नागरिक समजण्यात येईल. जम्मू-काश्मीर प्रशासनानं डोमिसाईल नियम २०२० लागू केला आहे. स्थानिक नागरिक प्रमाणपत्राच्या (पीआरसी) जागी डोमिसाईल प्रमाणपत्र जारी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पश्चिमी पाकिस्तानातले शरणार्थी, सफाई कर्मचारी आणि लग्न करुन दुसऱ्या राज्यांमध्ये गेलेल्या महिलांच्या मुलांनादेखील डोमिसाईल प्रमाणपत्र मिळेल. जम्मू-काश्मीरमध्ये डोमिसाईलचे नवे नियम लागू करण्यात आल्यानंतर भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे सगळ्या शरणार्थींसोबतच राज्याबाहेर गेलेल्या काश्मिरी पंडितांना त्यांचा अधिकार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीर प्रशासनातर्फे नव्या नियमांनुसार, पश्चिम पाकिस्तानातल्या लोकांना, वाल्मिकींना, समाजाबाहेर लग्न करणाऱ्या महिलांना, नोंदणीकृत नसलेल्या काश्मिरींना आणि विस्थापितांना मदत होईल. त्यांना त्यांचे अधिकार मिळतील, असंदेखील ते पुढे म्हणाले."दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलं होतं मिरची हवन"कोरोनासंदर्भात विरोधकांची मोठी बैठक; उद्धव ठाकरे अन् ममतांसह 15 पक्षाचे नेते होणार सहभागीमोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोलाउमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर