शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

"शपथविधीनंतर नितीश राजभवनात परतले; राज्यपाल म्हणाले- अजून 15 मिनिटेही झालेली नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:26 IST

Jairam Ramesh Slams Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे.

Jairam Ramesh Slams Nitish Kumar (Marathi News) : विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीचा भाग असलेल्या नितीश कुमारांनी (Nitish Kumar) अचानक NDA सोबत सरकार स्थापन केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नितीश यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतल्यापासून सर्व विरोधी पक्ष त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करत नितीश यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार त्यांचा मफलर राजभवनात विसरले होते. मफलर परत घेण्यासाठी नितीश परत राजभवनात गेले, त्यांना पाहून राज्यपालांना धक्काच बसला आणि ते म्हणाले, अजून 15 मिनिटेही उलटली नाहीत,' असा टोमणा जयराम रमेश यांनी त्यांना लगावला.

नितीश म्हणजे 'आया कुमार, गया कुमार'पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. नितीश कुमार हे 'आया राम, गया राम' नसून ते 'आया कुमार, गया कुमार' आहेत. नितीश कुमारांच्या जाण्याने इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी