शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

"शपथविधीनंतर नितीश राजभवनात परतले; राज्यपाल म्हणाले- अजून 15 मिनिटेही झालेली नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:26 IST

Jairam Ramesh Slams Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे.

Jairam Ramesh Slams Nitish Kumar (Marathi News) : विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीचा भाग असलेल्या नितीश कुमारांनी (Nitish Kumar) अचानक NDA सोबत सरकार स्थापन केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नितीश यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतल्यापासून सर्व विरोधी पक्ष त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करत नितीश यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार त्यांचा मफलर राजभवनात विसरले होते. मफलर परत घेण्यासाठी नितीश परत राजभवनात गेले, त्यांना पाहून राज्यपालांना धक्काच बसला आणि ते म्हणाले, अजून 15 मिनिटेही उलटली नाहीत,' असा टोमणा जयराम रमेश यांनी त्यांना लगावला.

नितीश म्हणजे 'आया कुमार, गया कुमार'पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. नितीश कुमार हे 'आया राम, गया राम' नसून ते 'आया कुमार, गया कुमार' आहेत. नितीश कुमारांच्या जाण्याने इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी