शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करा अन् ५ हजार रुपये मिळवा!, जगन सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 17:13 IST

Jagan Mohan Reddy's Government : सरकारच्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेशात जवळपास ३७००० लोक प्लाझ्मा दान करण्यास पात्र आहेत.

ठळक मुद्देबंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्सचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामकाज केवळ बेकायदेशीरच नाही तर माहिती तंत्रज्ञान कायदा व इतर कायद्यांतर्गत गुन्हाही आहे.

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने (Jagan Mohan Reddy's Government) प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी पाच हजार रुपये आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंतिम विधीसाठी १५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेशात जवळपास ३७००० लोक प्लाझ्मा दान करण्यास पात्र आहेत. अशात कोरोना रूग्णांवर योग्य उपचार होऊ शकतील, यासाठी राज्य सरकारने प्लाझ्मा दान करण्यासाठी शिबिर सुरू केले आहे. (jagan mohan reddy government gives 5k to plasma donors and 15k to covid deceased for last rites)

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या निर्देशानुसार, या प्लाझ्मा दानसंदर्भातील कार्यक्रमाला चालना देण्यासाठी प्रत्येक प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीला पाच रुपये देऊन मोहीम सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या अंतिम विधीसाठी राज्य सरकारने १५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

ब्लड बँकांच्या संपर्कातविशेष प्लाझ्मा दान कार्यक्रम मोहिमेविषयी अधिक माहिती देताना राज्य आरोग्य आयुक्त कटमनेनी भास्कर म्हणाले की, "पात्र प्लाझ्मा दान करणाऱ्यांचा डेटाबेस तयार केला जात आहे आणि सध्या प्लाझ्मा असलेल्या ब्लॅड बँकांना संपर्क करण्यात येत आहे."

(CoronaVirus Live Updates : "ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू नरसंहारापेक्षा कमी नाही"; हायकोर्टाकडून कानउघाडणी)

दररोज १५ कोटी खर्च करतेय सरकारभास्कर यांनी सांगितले की, आरोग्य विभाग कॉल सेंटर कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांना कॉल करेल आणि त्यांना प्लाझ्मा देणगी कार्यक्रमाबद्दल सांगेल. तसेच,  त्यांना प्लाझ्मा दान करण्यास आणि इतरांचे प्राण वाचविण्यास राजी करेल." दरम्यान, सध्या अन्न, गृहनिर्माण, औषधे आणि चाचण्यांसह एकूण कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकार दररोज सुमारे १५ कोटी रुपये खर्च करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना नियमितपणे राज्यातील कोरोना स्थितीविषयी अपडेट केले जात आहे.

आतापर्यंत ८, २८९ लोकांचा मृत्यू दरम्यान, आंध्र प्रदेशात मंगळवारी कोरोना संसर्गाचे २०,०३४ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील संक्रमित लोकांची संख्या ११,८४, ०२८ वर गेली आहे. हेल्थ बुलेटिनच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत एकूण १०,१६,१४२ लोक बरे झाले आहेत. तसेच, कोरोनामुळे आतापर्यंत ८, २८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात १,५९,५९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAndhra Pradeshआंध्र प्रदेश