शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लग्नाला दोन वर्षे लोटली! नवऱ्याने सुहागरातच केली नाही; पत्नीने सात कलमे दाखल केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 11:49 IST

शरीर संबंध हे वैवाहिक आयुष्याची गरज असल्याचे न्यायालयांनी वेळोवेळी नमूद केलेले आहे. तसेच त्यास वारंवार नकार देणे यास क्रुरता असल्याचे म्हटले आहे.

शरीर संबंध हे वैवाहिक आयुष्याची गरज असल्याचे न्यायालयांनी वेळोवेळी नमूद केलेले आहे. तसेच त्यास वारंवार नकार देणे यास क्रुरता असल्याचे म्हटले आहे. अनेक प्रकरणांत न्यायालयाने या कारणावरून घटस्फोटांना परवानगी देखील दिली आहे. परंतु, लग्नानंतर दोन वर्षे सुहागरातच केली नाही तर... मुझफ्फरपूरमध्ये असा प्रकार घडला आहे. 

एका महिलेने पतीने एकदाही शरीर संबंध ठेवला नाही म्हणून पोलिसांत धाव घेत एफआयआर दाखल केला आहे. महिला पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांना बोलविण्यात आले आहे. आता पोलीस या प्रकरणाच्या चौकशीत गुंतली आहे. पीडिता ही वैशाली जिल्ह्यातली लालगंज पोलीस ठाणे हद्दीत राहणारी असून तिचा पती अहियापुर पोलीस ठाणे हद्दीत राहतो. 

एफआयआरनुसार तिचे लग्न मे २०२१ मध्ये झाले होते. परंतु पतीने दोन वर्षे शरीर संबंधच ठेवले नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. तेव्हा सासरच्यांना सांगितले असता त्यांनी पतीला समजावले नाही. पतीला सेक्स का करत नाही असे विचारले असता तो नेहमी शिवीगाळ करायचा आणि मारहाण करायचा. माहेरी जाते असे म्हटले तर घराबाहेर पाय ठेवलास तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी देत होता. अखेर आजोबांची तब्येत बिघडलीय असे सांगून जीव वाचवत माहेरी पोहोचली आहे. तेव्हापासून पती आणि सासरचे लोक सतत धमक्या देत असल्याचे या महिलेने म्हटले आहे. 

महिला पोलीस ठाणा प्रमुख आदिती कुमारी यांनी सांगितले की, पतीला व त्याच्या कुटुंबाला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते मान्य करत नव्हते. पती आणि सासरचे लोक उलट पीडितेवरच दबाव आणू पाहत होते. अखेर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 341, 323, 498A, 379, 504, 506, 34 अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.  

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस