शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

देश सुस्थितीत नेण्यासाठी ५ वर्षे लागणार - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 04:02 IST

जगाच्या पार्श्वभूमीवर देशाला पुन्हा सुस्थितीला नेण्यासाठी पुढची ५ वर्षे द्यावी लागतील,असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे काढले.

अहमदाबाद : जगाच्या पार्श्वभूमीवर देशाला पुन्हा सुस्थितीला नेण्यासाठी पुढची ५ वर्षे द्यावी लागतील,असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे काढले. भाजपच्या यशाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. सुरत मधील दुर्घटनेच्या पाशर््वभूमीवर हा समारंभ साधेपणे झाला. ते म्हणाले की, पुढची ५ वर्षे देशाच्या इतिहासात महत्वाची आहेत. भूतकाळात देशाचे जगाच्या नकाशावर जे स्थान होते, ते पुन्हा निर्माण करण्यासाठी आगामी काळ महत्वाचा आहे.मोदी यांनी आगीच्या दुर्घटनेमुळे मरण पावलेल्या २२ विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, जी मुले दुर्घटनेत मरण पावली, त्यांच्या कुटुंबियांचे दु:ख कमी होऊ शकेल, असे शब्दच नाहीत. दुसऱ्या बाजूला गुजरातमधील जनतेचे आभार व्यक्त करायचे होते. माझ्या आईचे आशिर्वाद घेणे हेही कर्तव्य होते.>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरजवळील रायसान गावातील वृंदावन बंगल्यात त्यांचे धाकटे बंधू पंकज यांच्यासोबत राहात असलेल्या आई हिराबेन यांचे आशीर्वाद घेतले. गेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आणि पंतप्रधानपदाचाशपथविधी होण्याच्या आधीही नरेंद्र मोदी यांनी आपल्या मातेचे आशीर्वाद घेतले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९