शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

संसद वारंवार तहकूब होणे देशहिताचे नाही : व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:35 IST

संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करून सभागृह अधूनमधून सुरू असणे हे काही देशाच्या हिताचे नाही, असे म्हटले.

नवी दिल्ली : संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करून सभागृह अधूनमधून सुरू असणे हे काही देशाच्या हिताचे नाही, असे म्हटले.माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेली कोंडी दूर करण्याचा आग्रह काँग्रेसने कायम ठेवल्यामुळे शुक्रवारी राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. गुरुवारी काँग्रेसच्या याच ठाम भूमिकेमुळे सभागृहात कामकाज बंद पडले व त्यामुळे क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांना त्यांचे सभागृहातील पहिले भाषणही करता आले नव्हते.संसदेचे कामकाज सध्या सुरू असते ते अधूनमधूनच. हे काही देशाच्या हिताचे नाही, असे नायडू म्हणाले. ते येथे इंटरनॅशनल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर आणि इंटेग्रेटेड ट्रान्झिट कॉरीडॉर डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या पायाभरणी समारंभात बोलत होते. नायडूम्हणाले, सर्वांना सामावून घेणाºया आर्थिक विकासाची भूमिका घेऊन भारताला जागतिक आर्थिक नेता बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील.एकोप्याने राहण्याची संस्कृती-देशावर पूर्वी झालेल्या आक्रमणांचा उल्लेख करून नायडू म्हणाले की या देशाची संस्कृती दहा हजार वर्षांची असून भारताने कोणावर कधी आक्रमण केल्याची नोंद नाही.आम्ही एकोप्याने राहू इच्छितो. आक्रमणापूर्वी जगाच्या सकल देशी उत्पादनात (जीडीपी) भारताचा वाटा २७ टक्के होता.लवकरात लवकर आर्थिक विकास ७.५ टक्क्यांच्या पलीकडे नेऊन दोन दोन आकडी होण्यासाठी आम्ही सगळ््यांनी काम केले पाहिजे, याचा विसर पडू नये, असे ते म्हणाले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूGovernmentसरकारParliamentसंसद