शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

काँग्रेसला ४० जागा मिळणेही अवघड आहे; पाच वर्षांत पाच पंतप्रधान बघावे लागतील - शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 07:31 IST

अमित शाह यांनी सांगितले की, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. ही आघाडी सत्तेवर आली तर पुढील पाच वर्षांत या देशाला पाच पंतप्रधान बघावे लागतील. 

सिद्धार्थनगर : लोकसभा निवडणुकांचे पाच टप्पे पूर्ण झाले असून त्यात भाजपला ३१० पेक्षा अधिक जागा मिळतील तर काँग्रेस ४० जागा जिंकण्याचीही शक्यता नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केला. 

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या पाच टप्प्यांमध्ये इंडिया आघाडीचा धुव्वा उडाला आहे. तर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष यावेळी चार लोकसभा जागाही जिंकू शकणार नाही. उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर येथे डुमरियागंज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदंबिका पाल यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांनी सभा घेतली. त्यात ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो परत मिळविल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही. राहुल गांधी मतपेढीचे राजकारण करत आहेत.

‘भारत बलाढ्य अर्थव्यवस्था बनणार’शाह यांनी सांगितले की, लष्करातील निवृत्त लोकांसाठी वन रँक वन पेन्शन ही योजना भाजप सरकारने लागू केली. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची बलाढ्य अर्थव्यवस्था बनेल.

त्यांच्याकडे उमेदवार नाही- अमित शाह यांनी सांगितले की, इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. ही आघाडी सत्तेवर आली तर पुढील पाच वर्षांत या देशाला पाच पंतप्रधान बघावे लागतील. - अशा पद्धतीने देशाचा कारभार चालविणे योग्य आहे का, असा सवालही त्यांनी केला. मोदी यांनी गेल्या २३ वर्षांच्या सार्वजनिक कार्यात एकही सुटी घेतली नाही. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी