शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

‘ईपीएफ’मधील 2.5 लाखांवरील गुंतवणूक करमुक्त होणे शक्य- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 00:56 IST

इंधन दरवाढीबाबत पूर्वीचीच भूमिका कायम

नवी दिल्ली : कर्मचारी भविषय निर्वाह निधी याेजनेत (ईपीएफ) दरवर्षी २.५ लाख रुपयांहून अधिक रक्कम गुंतविणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारे व्याज करपात्र करण्याची घाेषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली हाेती. या मर्यादेचा फेरविचार करण्याची तयारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दर्शविली आहे. 

नव्या आर्थिक वर्षापासून हा नियम लागू करण्याची घाेषणा अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात केली हाेती. या नियमांबाबत विविध स्तरांमधून तीव्र  प्रतिक्रिया उमटल्या. उच्चपगार असलेल्यांना ईपीएफमध्ये गुंतवणूक करण्यापासून राेखण्याचा हा प्रयत्न असल्याचे बाेलले जात हाेते. त्यावर निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण दिले.

त्या म्हणाल्या, की करमुक्त व्याजासाठी २.५ लाख रुपयांच्या मर्यादेचा फेरविचार करता येईल. आम्ही जास्त पगार असलेल्यांना गुंतवणुकीपासून परावृत्त करीत नाही. मात्र, काही व्यक्तींकडून सरासरी भारतीयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत ईपीएफमध्ये खूप जास्त निधी टाकत आहे. त्यांनाच या मर्यादेच्या कक्षेत आणले आहे. ईपीएफ आणि राष्ट्रीय पेन्शन याेजनेला (एनपीएस) एकत्र करण्याची याेजना नसल्याचेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

केंद्र व राज्याने निर्णय घेण्याची गरज

केंद्र सरकारकडून पेट्राेल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा कर कमी का करण्यात येत नाही, याबाबत सीतारामन यांनी थेट उत्तर देणे टाळले. पेट्राेलियम उत्पादनांच्या किमतीबाबत सीतारामन यांनी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र बसून निर्णय घेण्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. जीएसटी हा एक पर्याय असू शकताे. मात्र, त्यातही केंद्र आणि राज्यांचा वाटा आहे. जीएसटी परिषदेने याचा विचार करावा, असे त्यांनी पुन्हा बाेलून दाखविले.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारत