शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

नेत्याच्या दहशतवादी संबंधाची चौकशी करा; राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 06:39 IST

ते इथे समांतर सरकार चालवण्यासाठी आलेले नाहीत : तृणमूल

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख याला तात्काळ अटक करण्याचे आणि दहशतवाद्यांसह त्याच्या कथित संबंधांची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

चिंता व्यक्त करताना बोस म्हणाले की, तृणमूल नेत्याने कदाचित मर्यादा ओलांडली असेल. शनिवारी रात्री उशिरा राजभवनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तक्रार प्राप्त झाल्यानंतर राज्यपालांनी पोलिस प्रमुखांना दोषीला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. निवेदनात म्हटले आहे की, ‘राजभवनच्या शांतता कक्षात शाहजहान शेखला काही पोलिस अधिकाऱ्यांच्या संगनमताने काही राजकारण्यांचे समर्थन असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, राज्यपालांनी पोलिस प्रमुखांना गुन्हेगाराला त्वरित अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

ते इथे समांतर सरकार चालवण्यासाठी आलेले नाहीत : तृणमूल

  • राज्यपालांच्या टीकेला उत्तर देताना, तृणमूल प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, ‘त्यांच्या टिपण्यांचा आधार काय आहे, हे आम्हाला माहीत नाही.
  • राज्यघटनेनुसार राज्यपाल राज्य सरकारशी सल्लामसलत करून काम करतात. मग कुठलाही ठोस अहवाल किंवा पुरावा नसताना ते अशी टिपणी कशी करू शकतात? ते इथे समांतर सरकार चालवण्यासाठी आलेले नाहीत’. 
  • भाजपच्या बंगाल शाखेने, ईडी अधिकाऱ्यांवर जमावाने केलेल्या हल्ल्याच्या घटनेत, सीमेपलीकडील घटक आणि रोहिंग्या निर्वासितांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे.
टॅग्स :Trinamool Congressतृणमूल काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय