शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रुची सोया कर्ज प्रकरणाची चौकशी करा- काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 09:16 IST

घेतलेले १,८१६ कोटी रुपयांचे कर्ज ८८३ कोटींत मिटवले

ठळक मुद्देएसबीआय पैसे देण्यास कशी तयार झाली ?

शीलेश शर्मा नवी दिल्ली : रुची सोयाच्या बँक कर्जांना एकरकमी परत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियावर (एसबीआय) कोण दबाब आणत होते आणि का? या कारणामुळे बँकेने १८१६ कोटी रुपयांचे कर्ज फक्त ८८३ कोटी रुपये घेऊन प्रकरण मिटवले. या सगळ्या व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

एवढेच नाही तर या कंपनीने १२ हजार १४६ कोटी रुपयांचे कर्ज वेगवेगळ्या बँकांकडून घेतले होते. त्यात पंजाब नॅशनल बँक,  एसबीआयचे नाव प्रमुख आहे. एसबीआयकडून घेतलेले कर्ज सर्वात जास्त १,८१६ कोटी रुपये होते. त्यातही अनेक बँका होत्या. सेटलमेंटच्या नावावर स्टेट बँक ऑफ इंडिया फक्त ८८३ कोटी रुपये रुची सोयाकडून परत घेऊ शकली. समोर आलेल्या माहितीनुसार सेटलमेंट होताच रुची सोयाने कंपनी  दिवाळखोर जाहीर केली. त्यानंतर बोली लागली. दोन पतंजली आणि वूलमार्क अडानी यांच्या निविदा आल्या. येथेच खेळाची सुरुवात झाली. अडानी समूहाने आपली बोली परत घेतली. परिणामी पतंजलीला रुची सोया विकत घेण्याची संधी मिळाली. पतंजलीने ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज बँकांकडून घेतले. त्यात एसबीआयचाही समावेश होता. काँग्रेसने विचारले की, स्टेट बँकेने रुची सोयाचे कर्ज प्रकरण मिटवण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन केले. मालक बदलताच पुन्हा कोट्यवधी रुपयांचे कर्ज कसे दिले? 

एसबीआय पैसे देण्यास कशी तयार झाली ?काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या वक्तव्याचा उल्लेख करून विचारले की, मोदी सरकार बाबावर कृपावंत का आहे? बुडालेली कंपनी विकत घेण्यासाठी (कंपनी बुडाली म्हणून एसबीआयचा पैसाही बुडाला) एसबीआय आणखी पैसा देण्यास कशी तयार झाली? या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली? पाहिजे, असे खेडा म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसSBIएसबीआयdelhiदिल्लीpatanjaliपतंजली