शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

काँग्रेसची भिस्त पाच राज्यांवर, समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा इरादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:36 AM

२0१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा इरादा काँग्रेसने अधिवेशनात व्यक्त केला असून, पाच मोठ्या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याचेही ठरविले आहे. महाराष्टÑ, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार यांचा त्यात समावेश आहे.

- संतोष ठाकूर

नवी दिल्ली : २0१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा इरादा काँग्रेसने अधिवेशनात व्यक्त केला असून, पाच मोठ्या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याचेही ठरविले आहे. महाराष्टÑ, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार यांचा त्यात समावेश आहे.सलमान खुर्शिद यांनी सांगितले की, ही पाच राज्ये आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र, इतर राज्ये महत्त्वाची नाहीत, असा अर्थ कोणी काढू नये. एका नेत्याने सांगितले की, वरील पाच राज्यांत लोकसभेच्या २३९ जागा आहेत. तिथे भाजपची स्थिती आता २0१४ सारखी नाही. त्यामुळे या राज्यांवर लक्ष केंद्रित करीत आहोत.महाराष्टÑात रामदास आठवले यांना भाजपचे मंत्री भेटीसाठी वेळ देत नाहीत. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, रिपाइं, शेतकरी संघटना एकत्र आल्यास भाजपसाठी कठीण स्थिती होईल. रामदास आठवले आणि काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते यांच्यात अलीकडेच एक बैठक झाली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस