शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अल्पभूधारक शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश, पहिला हप्ता मार्चअखेर मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 07:01 IST

अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी अल्पभूधारक शेतकºयांची ओळख निश्चित करा, असे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सांगितले आहे.

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी अल्पभूधारक शेतकºयांची ओळख निश्चित करा, असे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सांगितले आहे. ही योजना १ डिसेंबर २०१८ पासून लागू करण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत या योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे. निति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी शनिवारी याची माहिती दिली.सरकारने चालू आर्थिक वर्षात १२ कोटी शेतकºयांच्या मदतीसाठी या योजनेंतर्गत २० हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी बजेट भाषणात या योजनेची घोषणा केली. यानुसार, दोन हेक्टर म्हणजेच पाच एकरपर्यंत जमीन असणाºया शेतकºयांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.राजीव कुमार यांनी सांगितले की, पूर्वोत्तर वगळता अन्य राज्यांत ही योजना लागू करण्यात विशेष अडचणी येणार नाहीत. कृषी सचिवांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि कृषी विभागाचे प्रधान सचिवांना १ फेब्रुवारी रोजी पत्र लिहिले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना गावातील अल्पभूधारक शेतकºयांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. यात शेतकºयाचे नाव, लिंग आणि ते एससी, एसटी श्रेणीचे आहेत काय? याबाबत माहिती द्यायची आहे. ही यादी ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. जेणेकरून चालू आर्थिक वर्षात लवकरात लवकर रक्कम वितरित करता येईल.ही रक्कम कमी नाहीवार्षिक ६ हजार रुपये म्हणजे महिना ५०० रुपयांची मदत शेतकºयांसाठी पर्याप्त आहे काय? असे विचारले असता ते म्हणाले की, ५०० रुपये शेतकºयांसाठी छोटी रक्कम नाही. जर आपण शेतकºयांच्या घरी जाल तर लक्षात येईल की, या पैशांचा उपयोग गरजांसाठी होऊ शकतो. मुलांना शाळेत पाठविणे, सिंचनासाठी पाणी खरेदी केले जाऊ शकते. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार