शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

Inflation: महागाईचा भडका उडणार, पुढील महिन्यात भाकरी, ब्रेड, बिस्कीट महागणार, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 21:08 IST

Inflation: गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच क्षेत्रातील महागाई प्रचंड वाढली आहे. दरम्यान, जूनमध्ये महागाईचा प्रचंड भडका उडण्याची शक्यता असून, भाकरी, ब्रेड, बिस्कीट अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली -  गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच क्षेत्रातील महागाई प्रचंड वाढली आहे. दरम्यान, जूनमध्ये महागाईचा प्रचंड भडका उडण्याची शक्यता असून, भाकरी, ब्रेड, बिस्कीट अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारण्याची शक्यता आहे.  फूड कॉर्पोरेशन अॉफ इंडिया दर वर्षी ओपन मार्केट सेल स्किमच्या माध्यमातून गव्हाची विक्री करते. मात्र सरकारने आतापर्यंत याबाबत काही सूचना दिलेली नाही. त्यामुळे यावर्षी सरकार ओएमएसआयच्या माध्यमातून विक्री केली नाही, तर किमती गगनाला अशी भीती व्यापाऱ्यांना वाटत आहे.

जून-जुलै महिन्यात मान्सूनचे आगमन आणि शाळा-कॉलेज पुन्हा सुरू झाल्याने गव्हाची मागणी वाढते. सरकार ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी ओएमएसआयच्या माध्यमातून गहू विविध कंपन्या आणि व्यापाऱ्यांना विकते.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून भारतामध्ये गव्हाचं सरप्लस उत्पादन होत आहे. अशा परिस्थितीत जून-जुलैमध्ये एफसीआय आपल्या स्टॉकमध्ये ठेवलेला गहू सवलतीच्या दरात आणि माल वाहतुकीवर सवलत देऊन विक्री करते. आता यावर्षी सरकारने ओएमएसएसच्या माध्यमातून गहू विक्री न केल्यास कंपन्यांना तो खुल्या बाजारातून खरेदी करावा लागेल. 

एका मिल मालकाने सांगितले आहे की, सरकारने आम्हाला एफसीआयवर अवलंबून राहू नका, असा सल्ला दिला आहे. यावर्षी पासून ते खासगी व्यापाऱ्यांना गव्हाची विक्री करणार आहेत की नाही हे निश्चित नाही. तर पीठ उद्योगाने अन्न मंत्रालयाला पत्र लिहून या संकटाचा इशारा दिला आहे. पत्रामध्ये त्यांनी सरकारकडे असलेल्या गव्हाच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज्य सरकारांना कल्याणकारी योजनांसाठी देण्यात येणाऱ्या गव्हाचा पुरवठाही थांबवण्यात आला आहे.

पत्रामधून स्पष्ट करण्यात आले की, इंडस्ट्री संभवतः बाजारामध्ये योग्य किमतींमध्ये पीठ उपलब्ध करू शकणार नाही. त्याचा थेट परिणाम हा अन्न आणि ब्रेड-बिस्कीट उद्योगावर होणार आहे.  तज्ज्ञांच्या मते ओएमएसएस बाजारामध्ये गव्हाच्या किमती नियंत्रित करण्यासाठीचा सरकारकडील एकमेव मार्ग आहे. त्याचा वापर करून सरकार बाजारात हस्तक्षेप करण्यापासून वाचू शकते.

टॅग्स :InflationमहागाईIndiaभारतbusinessव्यवसाय