शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

अकार्यक्षम, भ्रष्ट कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार घरी बसवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 04:24 IST

केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, १९७२ आणि मूलभूत नियम (एफआर) ५६ (जे) आणि ५६ (आय)अंतर्गत कर्मचाºयाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. हे नियम योग्य त्या अधिकाºयाला लोकहितासाठी आवश्यक असेल तर सरकारी नोकराला निवृत्त करण्याचे ‘पूर्ण अधिकार’ देतात.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या अकार्यक्षम, भ्रष्ट कर्मचाऱ्यांबद्दल कठोर भूमिका घेतली असून, लोकहितासाठी त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या आधीच घरी बसवण्याचा विचार केला आहे. केंद्र सरकारने आपल्या सगळ्या विभागांना म्हटले की, ज्यांची सेवा ३० वर्षे पूर्ण झाली आहे व जे अकार्यक्षम किंवा भ्रष्ट आहेत त्यांना जनहितासाठीथेट घरीच बसवायचे आहे, असे कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटले. केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, १९७२ आणि मूलभूत नियम (एफआर) ५६ (जे) आणि ५६ (आय)अंतर्गत कर्मचाºयाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. हे नियम योग्य त्या अधिकाºयाला लोकहितासाठी आवश्यक असेल तर सरकारी नोकराला निवृत्त करण्याचे ‘पूर्ण अधिकार’ देतात. या वरील नियमांखाली सरकारी नोकरांची मुदतपूर्व निवृत्ती ही काही दंड नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ती ‘अनिवार्य निवृत्ती’ पेक्षा स्वतंत्र आहे, असे २८ आॅगस्ट रोजी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे.सरकारी नोकर ५०/५५ वर्षांचा होतो किंवा त्याने ३० वर्षांची सेवा पूर्ण केलेली असते त्यानंतर केव्हाही सरकार लोकहितासाठी सेवानिवृत्तीच्या मुदतीआधी त्याला किंवा तिला निवृत्त करू शकते, असेही त्यात म्हटले आहे. सरकारी कर्मचाºयाला सेवेत कायम राखायचे की मुदतीपूर्वीच सेवानिवृत्त करायचे हे ठरवण्यासाठी त्याच्या कामाचा एका ठराविक अंतराने आढावा घेण्यात यावा याच्या सूचना वेळोवेळी दिल्या गेलेल्या आहेत. ताजा आदेश हा सध्याचे आदेश स्पष्ट व्हावेत आणि त्यांची एकसमान अमलबजावणी करता यावी यासाठी असल्याचे मंत्रालयाने म्हटले.कर्मचाºयाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर त्याचे रजिस्टर नीट ठेवण्यासही विभागांना या आदेशाद्वारे सांगण्यात आले आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी