शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

लडाखमधील संघर्ष... सीमेवरील तणावावर भारत-चीनमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 04:50 IST

लडाखमधील संघर्ष। लेफ्ट. जनरल हुद्याच्या अधिकाऱ्यांची बैठक; संवादातून तोडगा काढणार

नवी दिल्ली : गेल्या महिनाभरात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारी व तणातणीच्या अनेक घटनांमुळे पूर्व लडाख सीमेवर निर्माण झालेल्या तणावावर भारत व चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतून नेमके काय निष्पन्न झाले हे दोन्हीपैकी कोणत्याही बाजूने लगेच स्पष्ट केलेनाही.

तणाव निर्माण झाल्यापासून दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेली ही सर्वात वरिष्ठ पातळीवरील बैठक होती. या चर्चेत भारतीय बाजूचे नेतृत्व भारतीय लष्कराच्या लेह येथील १४ कॉर्पस्््चे प्रमुख लेफ्ट. जनरल हरिंदर सिंग यांनी तर चीनकडून त्यांच्या तिबेट लष्करी क्षेत्राच्या कमांडरांनी नेतृत्त्व केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे चीनच्या हद्दीत चुशुल-मालदो या ठिकाणी ही बैठक झाली. सीमेवरील उभय देशांच्या लष्करी अधिकाºयांच्या भेटीचे हे नेहमीचे ठरलेले ठिकाण आहे. त्याआधी भारतीय सूत्रांनी असे स्पष्ट केले होते की, पूर्व लडाख सीमेवरील गलवान खोरे, पॅनगाँग त्सो सरोवर व गोगरा या पट्ट्यात सध्याच्या तणावापूर्वीची परिस्थिती कायम ठेवावी, चीनने तेथे सैन्याची मोठी जमवाजमव थांबवावी व भारताला त्यांच्या हद्दीत विकासाची कामे करण्यात अडथळे आणले जाऊ नयेत, या मुद्यांवर भारत चर्चेत ठाम भूमिका घेईल. प्रत्यक्ष सीमेवरही चीनच्या आक्रमकतेने दबून न जाता तोडीस तोड पवित्रा घेण्याचे भारतीय लष्कराने ठरविले होते.च्भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने आाजच्या या चर्चेचा खास उल्लेख न करता फक्त एवढेच सांगितले की, सीमेवरील सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारत व चीन लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चेचे सुप्रस्थापित मार्ग अनुसरत आहेत.प्रवक्ते काय म्हणाले?च्शुक्रवारी याच संदर्भात दोन्ही देशांच्या राजनैतिक मुत्सद्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर शनिवारची ही वरिष्ठ पातळीवरील लष्करी बैठकझाली.च्परस्परांच्या चिंता व संवेदनशीलतेचा आदर करत शांततापूर्ण चर्चेतून मतभेद दूर करण्याचे शुक्रवारच्या बैठकीत दोन्ही देशांनी मान्य केले होते.जमवाजमव थांबवावीया चर्चेत भारतीय बाजूचे नेतृत्व भारतीय लष्कराच्या लेह येथील १४ कॉर्पस्््चे प्रमुख लेफ्ट. जनरल हरिंदर सिंग यांनी तर चीनकडून त्यांच्या तिबेट लष्करी क्षेत्राच्या कमांडरांनी नेतृत्त्व केले. पूर्व लडाख सीमेवरील गलवान खोरे, पॅनगाँग त्सो सरोवर व गोगरा या पट्ट्यात चीनने सैन्याची मोठी जमवाजमव थांबवावी, असे भारताचे मत आहे.

टॅग्स :chinaचीनladakhलडाख