शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

सामाजिक न्यायासाठी इंदिरा गांधी कायम झटल्या, राहुल गांधींचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:26 AM

इंदिरा गांधी यांनी १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत देशातून दारिद्र्य निर्मुलन, सामाजिक न्याय स्थापन करणे, देश कृषी, उद्योग व तंत्रज्ञानात स्वावलंबी व्हावा व एकात्मता निर्माण करण्यासाठी खर्च केली, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : इंदिरा गांधी यांनी १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत देशातून दारिद्र्य निर्मुलन, सामाजिक न्याय स्थापन करणे, देश कृषी, उद्योग व तंत्रज्ञानात स्वावलंबी व्हावा व एकात्मता निर्माण करण्यासाठी खर्च केली, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले. मंगळवारी गांधी यांच्या हस्ते येथे इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रीय एकात्मतेसाठी टी. एम. कृष्णा यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.आज देशात राष्ट्रवादाची व्याख्या संकुचित झालेली दिसत असताना इंदिरा गांधींच्या नावाचा पुरस्कार राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिला जातो यात त्या ज्या मूल्यांसाठी लढल्या त्याला मिळालेली पावतीच आहे, असे गांधी म्हणाले.आज देशाच्या इतिहासाचे पुनर्लेखन करू इच्छिणाºयांच्या हातात देशाची सत्ता आहे. हे लोक खोटेपणा व अवैज्ञानिक कल्पना लोकांवर लादून स्वतंत्रपणे विचार करण्याची त्यांची क्षमता हिरावून घेत आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर टीका केली.आज देश वेगाने संकुचित राष्ट्रवादाच्या नावावर विभागला जात असताना इंदिरा गांधींच्या नावाने दिल्या जाणाºया पुरस्काराचेमहत्व काही वेगळेच आहे. इंदिरा गांधी यांचे जीवन व मूल्यांनी या पुरस्काराला प्रेरणा दिली. या पुरस्काराने ज्यांचा सन्मान झाला त्यांना शांतता आणि ऐक्याने प्रेरीत केले संघर्ष आणि भेदांनी नव्हे, असे गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी