शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नोटाबंदी अन् अयशस्वी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 10:56 IST

भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे अर्थमंत्र्यांच्या विधानाच्या हवाल्यानं राहुल गांधींनी ट्विट केले आहे.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्यानं हल्लाबोल करत आहेत. राहुल गांधी यांनी शुक्रवारी अर्थमंत्र्यांच्या कार्यक्रमांच्या वक्तव्यावर जोरदार टीकास्र सोडलं  आहे. ते म्हणाले की, नोटाबंदी, जीएसटीसारखे निर्णय आणि अयशस्वी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था नष्ट झाली. नोटाबंदी, त्रुटी असलेला जीएसटी आणि अयशस्वी लॉकडाऊन अशा तीन टप्प्यांनी भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे अर्थमंत्र्यांच्या विधानाच्या हवाल्यानं राहुल गांधींनी ट्विट केले आहे. या व्यतिरिक्त इतर गोष्टी खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री गुरुवारी म्हणाले की, कोरोना साथीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे, ही एक दैवीय घटना आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात संकुचन येईल. चालू आर्थिक वर्षात जमा झालेल्या जीएसटी महसुलात 2.35 लाख कोटींनी कमी झाल्याचा अंदाज आहे. जीएसटी परिषदेच्या 41व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकारांना सांगितले की, जीएसटी अंमलबजावणीमुळे केंद्र सरकार स्पष्टपणे भरपाई करणार आहे. त्याचवेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी ट्विट करून राज्य सरकारांना जीएसटी भरपाईच्या मुद्द्यावर केंद्राने दिलेला पर्याय नाकारण्यासाठी आणि एका आवाजात रकमेची मागणी करण्याची विनंती केली. जीएसटी कौन्सिलच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत केंद्राने हा पर्याय दिला की, ते चालू आर्थिक वर्षात आवश्यक असलेल्या महसुलासाठी कर्ज घेऊ शकतात आणि यास केंद्राचे पाठबळ असेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी