शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नोटाबंदी अन् अयशस्वी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 10:56 IST

भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे अर्थमंत्र्यांच्या विधानाच्या हवाल्यानं राहुल गांधींनी ट्विट केले आहे.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्यानं हल्लाबोल करत आहेत. राहुल गांधी यांनी शुक्रवारी अर्थमंत्र्यांच्या कार्यक्रमांच्या वक्तव्यावर जोरदार टीकास्र सोडलं  आहे. ते म्हणाले की, नोटाबंदी, जीएसटीसारखे निर्णय आणि अयशस्वी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था नष्ट झाली. नोटाबंदी, त्रुटी असलेला जीएसटी आणि अयशस्वी लॉकडाऊन अशा तीन टप्प्यांनी भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे अर्थमंत्र्यांच्या विधानाच्या हवाल्यानं राहुल गांधींनी ट्विट केले आहे. या व्यतिरिक्त इतर गोष्टी खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री गुरुवारी म्हणाले की, कोरोना साथीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे, ही एक दैवीय घटना आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात संकुचन येईल. चालू आर्थिक वर्षात जमा झालेल्या जीएसटी महसुलात 2.35 लाख कोटींनी कमी झाल्याचा अंदाज आहे. जीएसटी परिषदेच्या 41व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकारांना सांगितले की, जीएसटी अंमलबजावणीमुळे केंद्र सरकार स्पष्टपणे भरपाई करणार आहे. त्याचवेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी ट्विट करून राज्य सरकारांना जीएसटी भरपाईच्या मुद्द्यावर केंद्राने दिलेला पर्याय नाकारण्यासाठी आणि एका आवाजात रकमेची मागणी करण्याची विनंती केली. जीएसटी कौन्सिलच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत केंद्राने हा पर्याय दिला की, ते चालू आर्थिक वर्षात आवश्यक असलेल्या महसुलासाठी कर्ज घेऊ शकतात आणि यास केंद्राचे पाठबळ असेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी