शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी अन् अयशस्वी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 10:56 IST

भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे अर्थमंत्र्यांच्या विधानाच्या हवाल्यानं राहुल गांधींनी ट्विट केले आहे.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्यानं हल्लाबोल करत आहेत. राहुल गांधी यांनी शुक्रवारी अर्थमंत्र्यांच्या कार्यक्रमांच्या वक्तव्यावर जोरदार टीकास्र सोडलं  आहे. ते म्हणाले की, नोटाबंदी, जीएसटीसारखे निर्णय आणि अयशस्वी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था नष्ट झाली. नोटाबंदी, त्रुटी असलेला जीएसटी आणि अयशस्वी लॉकडाऊन अशा तीन टप्प्यांनी भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे अर्थमंत्र्यांच्या विधानाच्या हवाल्यानं राहुल गांधींनी ट्विट केले आहे. या व्यतिरिक्त इतर गोष्टी खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री गुरुवारी म्हणाले की, कोरोना साथीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे, ही एक दैवीय घटना आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात संकुचन येईल. चालू आर्थिक वर्षात जमा झालेल्या जीएसटी महसुलात 2.35 लाख कोटींनी कमी झाल्याचा अंदाज आहे. जीएसटी परिषदेच्या 41व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकारांना सांगितले की, जीएसटी अंमलबजावणीमुळे केंद्र सरकार स्पष्टपणे भरपाई करणार आहे. त्याचवेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी ट्विट करून राज्य सरकारांना जीएसटी भरपाईच्या मुद्द्यावर केंद्राने दिलेला पर्याय नाकारण्यासाठी आणि एका आवाजात रकमेची मागणी करण्याची विनंती केली. जीएसटी कौन्सिलच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत केंद्राने हा पर्याय दिला की, ते चालू आर्थिक वर्षात आवश्यक असलेल्या महसुलासाठी कर्ज घेऊ शकतात आणि यास केंद्राचे पाठबळ असेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी