शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

श्रीहरीकोटा येथून इस्त्रोची शंभरावी गगनभरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 12:21 IST

अंतराळ विश्वात भारतानं नवा इतिहास रचला आहे.  

बंगळुरू  - अंतराळ विश्वात भारतानं नवा इतिहास रचला आहे.  आज इस्त्रोनं उपग्रह पाठवण्याचं शतक पूर्ण केले आहे.  भारताचा 100 वा उपग्रह इस्त्रो शुक्रवारी सकाळी (12 जानेवारी) श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केला आहे. पीएसएलव्ही सी 40 या अग्निबाणाच्या सहाय्यानं कार्टोसॅट 2 मालिकेतील उपग्रह अवकाशात भरारी घेतली.  

शुक्रवार सकाळी 9.28 वाजता एकत्र 31 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामध्ये 3 भारतीय व 28 परदेशी उपग्रहांचा समावेश आहे. यात कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.  'कार्टोसॅट-2' या उपग्रहाचाही समावेश आहे. अमेरिकेचे 19, दक्षिक कोरियाचे 5 आणि कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन आणि फिनलँडचे प्रत्येकी 1 उपग्रहाचा समावेश आहे.  

खासगी क्षेत्राच्या सहभागातून बनवलेला पहिला भारतीय उपग्रह आयआरएनएसएस- 1 एच हा प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न चार महिन्यांपूर्वी अयशस्वी ठरला होता. पीएसएलव्ही अग्निबाणानं आजवर 41 वेळा उपग्रहांसह अवकाशात भरारी घेतली होती.  

बिथरला पाकिस्तानभारताच्या या कामगिरीवर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय की, भारत ज्या उपग्रहांचं प्रक्षेपण करत आहेत, त्यानुसार दुहेरी धोरणाचा अवलंबत आहे. या उपग्रहांचा वापर नागरी आणि लष्करी उद्दिष्टांच्या दृष्टीनं वापरले जाऊ शकतात. जर असे झाले तर याचे चुकीचे परिणाम होतील.   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत