शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:50 IST

Indian Railway New Rules: प्रवाशांकडे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल तर, दंड भरावा लागणार आहे.

विमानाप्रमाणेच आता रेल्वे प्रवासातही सामानाचे वजन तपासले जाणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी सामानाचे वजन नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला असून, काही प्रमुख स्थानकांवर या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे अतिरिक्त सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड भरावा लागू शकतो.

रेल्वेच्या नियमानुसार, प्रत्येक श्रेणीसाठी मोफत सामान वाहून नेण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

श्रेणीवजन मर्यादा
प्रथम श्रेणी७० किलो
एसी सेकंड क्लास५० किलो
थर्ड एसी आणि स्लीपर४० किलो
जनरल३५ किलो

मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास...प्रवाशांकडे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल आणि त्यांनी ते बुक केले नसेल, तर त्यांना दंड भरावा लागेल. रेल्वे प्रवाशांना त्यांच्यासोबत १० किलोपर्यंत अतिरिक्त सामान घेऊन जाण्याची परवानगी असेल, परंतु त्यापेक्षा जास्त वजनासाठी सामान बुक करणे आवश्यक आहे.

रेल्वे अधिकाऱ्याचे स्पष्टीकरणरेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी जास्त सामान घेऊन प्रवास करतात, ज्यामुळे रेल्वेच्या डब्यात बसताना आणि चालताना अडथळे निर्माण होतात. यामुळे प्रवाशांना आणि इतरांची गैरसोय होते. तसेच, अतिरिक्त सामान सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकते.

रेल्वे स्थानकांवरही सामान बुक करण्याची सुविधासध्या उत्तर रेल्वे आणि उत्तर मध्य रेल्वेने लखनौ आणि प्रयागराज विभागातील प्रमुख स्थानकांवरून ही नवीन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात प्रयागराज, मिर्झापूर, कानपूर, अलीगढ जंक्शन यांसारख्या मोठ्या स्थानकांचा समावेश आहे. विमानतळांप्रमाणेच, रेल्वे स्थानकांवरही सामान बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या सामानाचे वजन तपासून घेणे महत्त्वाचे असेल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे