शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railways: रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; तिकीट नसलेल्या प्रवाशांनाही 10 लाख रुपये मिळणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 14:49 IST

Indian Railways Update: ओडिशातील ट्रेन अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना वारसांना सरसकट भरपाई मिळणार आहे.

Balasore Train Accident: ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनची मालगाडीला धडक लागून 285+ प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले. या अपघातानंतर भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व प्रवाशांना 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही रेल्वेकडून 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

तिकीट न पाहता नुकसान भरपाई दिली जाईलयाबाबत अधिक माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सरसकट सर्व मृत प्रवाशांच्या वारसांना 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही भरपाई मिळणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

रेल्वेकडून 10 लाखांची मदतअपघातातील मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपापल्या राज्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातDeathमृत्यूIndian Railwayभारतीय रेल्वे