शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

Indian Railways: रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; तिकीट नसलेल्या प्रवाशांनाही 10 लाख रुपये मिळणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 14:49 IST

Indian Railways Update: ओडिशातील ट्रेन अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना वारसांना सरसकट भरपाई मिळणार आहे.

Balasore Train Accident: ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनची मालगाडीला धडक लागून 285+ प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले. या अपघातानंतर भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व प्रवाशांना 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही रेल्वेकडून 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

तिकीट न पाहता नुकसान भरपाई दिली जाईलयाबाबत अधिक माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सरसकट सर्व मृत प्रवाशांच्या वारसांना 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही भरपाई मिळणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

रेल्वेकडून 10 लाखांची मदतअपघातातील मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपापल्या राज्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातDeathमृत्यूIndian Railwayभारतीय रेल्वे