शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Indian Railway: दर तीन दिवसांत एका कर्मचाऱ्याला नारळ, रेल्वेची कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 11:15 IST

Indian Railway: गेल्या १६ महिन्यांत रेल्वेच्या सेवेतून १७७ कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. जुलै २०२१पासून दर तीन दिवसांत एक भ्रष्ट अधिकारी किंवा कामचुकार कर्मचाऱ्याला सेवेतून काढण्यात आले आहे.

नवी दिल्ली : गेल्या १६ महिन्यांत रेल्वेच्या सेवेतून १७७ कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. जुलै २०२१पासून दर तीन दिवसांत एक भ्रष्ट अधिकारी किंवा कामचुकार कर्मचाऱ्याला सेवेतून काढण्यात आले आहे. आतापर्यंत १३९ अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगण्यात आले, तर ३८ जणांची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

आणखी कठोर कारवाई हाेणाररेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, जुलै २०२१ पासून ज्यांच्यावर कारवाई झाली त्यामध्ये इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग, स्टोअर, मॅकेनिकल आदी विभागांतील रेल्वे कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या आहे. कठोर कारवाईचे हे सत्र यापुढील काळातही सुरू राहाणार आहे, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेEmployeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकार