शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway: भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन जिथे जाण्यासाठी लागतो पासपोर्ट आणि व्हिसा, २४ तास असतो कडेकोट बंदोबस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 13:55 IST

Indian Railway News: सर्वसाधारणपणे रेल्वेस्टेशनवर जाण्यासाठी साधारणपणे तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट लागते. मात्र भारतामध्ये असेही एक रेल्वे स्टेशन आहे. जिथे जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसाची गरज भासते.

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे ही जगातील चौथी आणि आशियामधील सर्वात मोठी रेल्वे आहे. उपलब्ध माहितीनुसार भारतामध्ये तब्बल ८ हजार ३३८ रेल्वे स्टेशन आहेत. ही रेल्वे स्टेशन्स संपूर्ण देशात पसरलेली आहेत. सर्वसाधारणपणे रेल्वेस्टेशनवर जाण्यासाठी साधारणपणे तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट लागते. मात्र भारतामध्ये असेही एक रेल्वे स्टेशन आहे. जिथे जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसाची गरज भासते. जर कुणी पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय तिथे गेला तर त्याला तुरुंगात जावं लागतं.

या रेल्वे स्टेशनचं नाव आहे अटारी. आता या रेल्वे स्टेशनला अटारी श्याम सिंह स्टेशन या नावाने ओळखले जाते. येथे जाण्यासाठी तुमच्याकडे पाकिस्तानचा व्हिसा असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. येथे कायम गुप्तचर आणि संरक्षण यंत्रणांचा २४ तास कडेकोट पहारा असतो. तसेच या स्टेशनवर व्हिसाशियाव पोहोचणाऱ्या देशातील कुठल्याही नागरिकाला १४ फॉरेन अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद केला जातो. त्यावर जामीन मिळणे खूप अवघड असते.

या रेल्वे स्टेशनवरून देशातील सर्वात व्हीव्हीआयपी ट्रेन असलेली समझौता एक्स्प्रेस रवाना होत अले. दरम्यान, काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून समझोता एक्स्प्रेस बंद आहे. हे देशातील पहिले रेल्वे स्ठेशन आहे जिथे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी सीमा शुल्क विभागासह ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही परवानगी घेतली जाते. येथून रेल्वे तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशाचा पासपोर्ट क्रमांक लिहून घेतला जातो. तसेच त्यांना कन्फर्म तिकीट मिळते.

अटारी पंजाबमधील भारताचं शेवटं रेल्वे स्टेशन आहे. याच्या एका बाजूला अमृतसर तर दुसऱ्या बाजूला लाहोर आहे. हे रेल्वे स्टेशन फार मोठे नाही आहे, मात्र त्याचं महत्त्व खूप मोठं आहे. ट्रेन बंद झाल्यानंतरही या स्टेशनवर काही आवश्यक काम सुरू असतं. मात्र येथे सहजपणे जाण्याची परवानगी मिळत नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpassportपासपोर्टPunjabपंजाबJara hatkeजरा हटके