शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

भारतीय तटरक्षक दलाचे डीजी राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चेन्नईत घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 22:29 IST

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश पाल यांना दिवसभर अस्वस्थ वाटत होते, यामुळे त्यांना राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि अँजिओ टेस्ट करण्यास सांगितले होते. मात्र त्यांना वाचवता आले नाही. 

झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ! "मला मुख्यमंत्रिपदावरून हटवून माझा अपमान...", चंपाई सोरेन यांचं पक्षाविरोधात उघड बंड

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रुग्णालयात जाऊन राकेश पाल यांना श्रद्धांजली वाहिली. राकेश पाल यांचे पार्थिव दिल्लीत आणले जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे, ते एक सक्षम आणि वचनबद्ध अधिकारी होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली ICG भारताची सागरी सुरक्षा मजबूत करण्यात मोठी प्रगती करत आहे. त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज चेन्नईत तटरक्षक दलाच्या सागरी बचाव आणि समन्वय केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल हे समारंभाचे सूत्रसंचालन करण्यासाठी चेन्नईत होते.

राकेश पाल हा उत्तर प्रदेशचा रहिवासी होते. गेल्या वर्षी त्यांची भारतीय तटरक्षक दलचे २५ वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी होते. राकेश पाल हे जानेवारी १९८९ मध्ये भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले. त्यांनी द्रोणाचार्य, इंडियन नेव्हल स्कूल, कोची आणि यूकेमधील इलेक्ट्रो-ऑप्टिक्स फायर कंट्रोल सोल्यूशन कोर्समधून तोफखाना आणि शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये व्यावसायिक कौशल्य घेतले.

राकेश पाल यांना ३४ वर्षांचा अनुभव होता. याशिवाय त्यांनी कोस्ट गार्ड मुख्यालय, ICGS विजित, ICGS सुशेथा कृपलानी, ICGS अकालीबाई आणि ICGS-03 येथे संचालक आणि प्रधान संचालक  यासारख्या विविध प्रतिष्ठित कर्मचारी पदांवर काम केले आहे. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलRajnath Singhराजनाथ सिंह