शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

भारतीय लष्कर झालं सज्ज; 40 दिवस युद्धासाठी पुरेल एवढा शस्त्रसाठा करणार जमा, कारण...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 08:28 IST

गेल्या कित्येक वर्षांपासून सैन्यात शस्त्रे कमी पडण्याबाबत, टँकपासून ते हवाई संरक्षण युनिटपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

ठळक मुद्देशस्त्रांचा राखीव साठा वाढविण्यात भारतीय लष्कर व्यस्त सध्या 10 दिवस पुरेल एवढा शस्त्रसाठा ठेवणार राखीव2022-23 पर्यंत सैन्याच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने घेतला निर्णय

नवी दिल्ली - सुमारे 13 लाख जवानांचं संख्याबळ असलेलं भारतीय सैन्य हळूहळू आपली शक्ती वाढवत आहे. लष्कराकडून हाय कॅलिबर टॅंक, रॉकेट आणि क्षेपणास्त्र साठवले जात आहेत. ही सर्व तयारी अशा प्रकारे केली जात आहे की 10 दिवस चालणार्‍या कोणत्याही भयंकर युद्धासाठी पुरवठा पूर्ण केला जाऊ शकेल. यानंतर हे लक्ष्य 40 दिवसांपर्यंत केले जाईल. तथापि, हे फक्त कोणत्याही येणार्‍या धोक्यामुळे नव्हे तर 2022-23 पर्यंत सैन्याच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने केले जात आहे.

चीन-पाक यांच्यापासून रक्षणासाठी भारतीय लष्कर सज्जसंरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्यदलासाठी वेगवेगळी शस्त्रे '10 (I) स्तरावर पोचविली जातील, म्हणजे दहा दिवस चाललेल्या भयानक युद्धासाठी आवश्यक साठा जमा केला जाईल.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "हे विशेषतः पश्चिम सीमेसाठी तयारी करण्यात आली आहे. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या दृष्टीने राखीव शस्त्राचा साठा ठेवावा लागेल. यापूर्वी आवश्यक वस्तू कमी होत्या, त्या पूर्ण केल्या असून सुमारे 12,890 कोटी रुपयांचे आणखी 24 करार सध्या पाइपलाइनमध्ये आहेत.  यापैकी 19 परदेशी कंपन्यांशी करार आहेत.

भारतीय लष्कर होणार सामर्थ्यवानपुढील लक्ष्य 40 (I) पातळी असेल. याबाबत अधिक विचार केला असता सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांची प्रचंड आवश्यकता भासत नाही पण इतका मोठा राखीव साठा ठेवणेदेखील चांगले नाही. मंत्रालयाचं म्हणणं आहे की, 2022-23 नंतर दहा वर्षांसाठी देशांतर्गत खासगी क्षेत्र आणि विदेशी कंपन्या एकत्रितपणे 8 वेगवेगळ्या प्रकारचे टॅंक, तोफखाना आणि पायदळ शस्त्रे तयार करू शकतील, ज्याची किंमत वार्षिक 1700 कोटी रुपये आहे.

उरी हल्ल्यानंतर सरकारला जाग गेल्या कित्येक वर्षांपासून सैन्यात शस्त्रे कमी पडण्याबाबत, टँकपासून ते हवाई संरक्षण युनिटपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बर्‍याच संसदीय आणि कॅगच्या अहवालांमध्ये हेही सांगितले गेले होते, परंतु 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर सरकारला जाग आली. नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या तिन्ही सैन्यांना आर्थिक अधिकार देण्यात आले. सैन्याकडे लढाईसाठी पुरेशी शस्त्रे नसल्याचे जेव्हा उघड झाले तेव्हा 10 (I) पातळीवरील करार करण्यात आले. 

त्यानंतर शस्त्रास्त्रांपासून इंजिनपर्यंत 24,000 कोटी रुपयांचे कंत्राट झाले. लष्कराच्या स्मर्च ​​रॉकेट्स, कोंकूर अँटी-टँक क्षेपणास्त्रे, 125 मिमी एपीएफएसडीएस व इतर शस्त्रे यासाठी रशिया व अन्य देशांतील कंपन्यांसह एकूण 19 करार झाले. 

टॅग्स :IndiaभारतIndian Armyभारतीय जवान